• Sat. Sep 21st, 2024

irshalwadi landslide

  • Home
  • इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना इतर वस्त्यांना समजलीच नव्हती, रुग्णवाहिका आल्या अन् घबराट पसरली

इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना इतर वस्त्यांना समजलीच नव्हती, रुग्णवाहिका आल्या अन् घबराट पसरली

वैभव भोळे, रायगड : इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीमध्ये घडलेली दुर्घटना इतर वस्तींवर समजलीच नव्हती. मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास पोलिस व रुग्णवाहिका आल्याने या दुर्घटनेची वर्दी इतर वस्त्यांवर मिळाली.इर्शाळवाडीवर मृत्यूची दरड, ४०…

इर्शाळवाडी दरड दुर्घटना कुठल्या कारणांमुळे घडली? भविष्यातही अशी शक्यता, तज्ज्ञांमध्ये चर्चा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : खालापूर येथील इर्शाळवाडीवर कोसळलेल्या संकटानंतर अशा प्रकारच्या घटना सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येत्या काळातही घडण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर…

CM शिंदेंनी इर्शाळवाडीला चार्ज घेतला अन् यंत्रणा झटपट कामाला, किल्लारी पॅटर्नच्या आठवणी जाग्या

मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरनजीक असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दरडीखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावातील अनेक घरे गाडली गेली. अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या…

इर्शाळवाडी दुर्घटना कळताच गावी धाव, जाऊन पाहिलं तर सारं सपाट झालेलं, मामा-मामा आवाज देताच…

नवी मुंबई: रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोळलेल्या ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींपैकी दोन जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी रुग्णांची नावे प्रवीण डावरे, यशवंत पारधी…

आमदार फोडण्यात व्यस्त नसता तर इर्शाळवाडीची दुर्घटना टळली असती; अमित ठाकरेंचा टोला

जळगाव: रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. हे…

साताऱ्याचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये, दरड प्रवण गावांची पाहणी, नागरिकांचं स्थलांतर सुरु

सातारा : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४१…

एक होती इर्शाळवाडी…! आठ वर्षांपूर्वी होती माळीण; रात्रीच्या किर्र अंधारात संपूर्ण गाव झोपलेले…

पुणे : रात्रीच्या किरर अंधारात संपूर्ण गाव झोपलेले….मुसळधार पाऊस कोसळत होता…मात्र पहाटेच्या सुमारास डोंगरावरची दरड कोसळली…. अन् माळीण नावाचं गाव संपूर्ण डोंगराखाली गाडलं गेलं….तो दिवस होता ३० जुलै २०१४ चा….सकाळी…

सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी

Raigad Landslide: रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून ५० घरं जमिनीखाली गाडली गेली. आतापर्यंत ५ मृतदेह हाती लागली असून १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.

You missed