• Fri. Mar 6th, 2026

    शेती बातम्या

    • Home
    • केळीच्या घडाचे ९२ किलो वजन; १५ वर्षांपासून विक्रमी उत्पादन, इंदापुरच्या शेतकऱ्याला कृषी गौरव पुरस्कार

    केळीच्या घडाचे ९२ किलो वजन; १५ वर्षांपासून विक्रमी उत्पादन, इंदापुरच्या शेतकऱ्याला कृषी गौरव पुरस्कार

    इंदापूर: पंधरा वर्षापासून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मानाचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथील कपिल जयप्रकाश…

    मेट्रो सिटीत नोकरी नको रे बाबा; ऑटोमोबाईल इंजिनिअरची मशरुम शेती, महिन्याला सव्वालाखांची कमाई

    अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे या गावातील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला तरुण योगेश देसाई यांनी आपल्या गावात मशरूम शेती आणि त्याला जोड म्हणून भाजीपाला लागवड केली आहे.…

    शेतकरी नवरा हवा गं बाई, बँक मॅनेजर लेकीची इच्छा; युवा शेतकऱ्याला जीवनसाथी म्हणून निवडलं

    अर्जुन राठोड, नांदेड : आपल्या आयुष्याचा जोडीदार हा सरकारी नोकरीवाला किंवा इंजिनियर डॉक्टर हवा अशी बऱ्याच मुलींची इच्छा असते. शेतकरी मुलगा असेल तर मुली लग्नाला नकार देत असतात. मात्र ,नांदेडमधील…

    शेतकऱ्यांनो त्वरा करा; या योजनेसाठी उरला थोडाच कालावधी, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. २०२३-२४ या वर्षात राज्यात ही पीकविमा योजना बीड…

    Monsoon 2023: मान्सून रखडला, शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, थोडे दिवस थांबा, कारण…

    म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड: ‘अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता किमान ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी,’ असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.…

    You missed