Manoj Jarange Patil : मुंबई जाम, CSMT स्टेशनवर मोठा गोंधळ, 5 नंतर उपोषणाचं काय? मुख्यमंत्र्यांनी वाढवला सस्पेन्स
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज संध्याकाळी पाच वाजेनंतर परवानगी मिळणार का? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत स्पष्ट अशी प्रतिक्रिया दिलेली नाही. (फोटो– महाराष्ट्र…
भोगणे ते फळ संचिताचे… आरक्षणासाठी ७५ वर्षीय आजोबा जरांगेंसोबत उपोषणात सहभागी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 1:36 pm मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा उपोषणाला बसले आहेत.मनोज जरांगे यांचा उपोषणाचं आज ४ दिवस असून मराठा बांधव सामूहिक उपोषणाला बसले आहे.७५…
दादाला भेटायला मी पुण्याहून आली, माझ्या भावांवर जमिनीवर उपचार सुरु; महिला आंदोलक डॉक्टरांवर संतापली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jan 2025, 8:31 pm अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या सामूहिक उपोषणाचा आज तिसरा दिवसमराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सोबत काही मराठा बांधव सामूहिक उपोषणासाठी…
मनोज जरांगेवर बोलणाऱ्याच्या तोंडाला शेण लावणार; मराठा समाज आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2025, 7:07 pm परभणी येथील मनोज जरांगे यांनी केलेल्या भाषणानंतर मनोज जरांगे यांच्या विरोधात तीव्र शब्दांत प्रतिक्रिया समोर येत आहेत.यामुळे सोलापुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.गुणरत्न…
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या सदावर्तेंवर बुक्का फेकण्याचा मराठा कार्यकर्त्यांचा प्रयत्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2024, 7:23 pm तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते तुळजापुरात आले होते.यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गुणरत्न सदावर्ते जात होते.त्याचवेळी मराठा…
तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक, काचा फोडल्या, जरांगेंच्या होमग्राऊंडवर आंदोलक संतापले
जालना : मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जालना शहरात उमटले. मराठा समाजबांधवांच्या सुरू असलेल्या आंदोलनासाठी लवकर भेट न दिल्याने संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली आहे. जालना मंठा…
आम्ही लाठीचार्जचे आदेश दिले हे जर कुणी सिद्ध केले तर तिघेही राजकारण सोडू : अजित पवार
मुंबई : जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश ‘वरून’ देण्यात आले, असा आरोप विरोधक वारंवार करत आहेत. विरोधकांनी हे जर सिद्ध केले तर आम्ही तिघेही राजकारणातून…
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगोलग अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तुमच्या केसालाही धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून…