• Mon. Jun 8th, 2026

    बच्चू कडू

    • Home
    • शेतकऱ्यांनो लढा, तरच सुखाचे दिवस येतील; सरकार मुघलांपेक्षा भयंकर, मनोज जरांगेंचा घणाघात

    शेतकऱ्यांनो लढा, तरच सुखाचे दिवस येतील; सरकार मुघलांपेक्षा भयंकर, मनोज जरांगेंचा घणाघात

    Maharashtra Times•31 Oct 2025, 12:38 pm शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केलीय.सरकार मुघलांपेक्षा भयंकर वागतंय, असं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शनिवारी (३१…

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारचा मोठा निर्णय, अध्यादेश निघाला, GR वर बच्चू कडू काय बोलणार?

    शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचा या निर्णयाचा जीआरदेखील निघाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांची…

    बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळी पोहोचलेले मनोज जरांगे पाटील सरकारवर कडाडले; म्हणाले, ‘…तर आंदोलन अधिक तीव्र होईल’

    Nagpur Farmer Protest, Jarange Patil : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. नागपूर येथे बच्चू कडूंच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी ते…

    कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?

    Maharashtra Times•30 Oct 2025, 12:14 pm शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९…

    मुंबईत बैठकीसाठी तयार, मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा; कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू आक्रमक

    Maharashtra Times•30 Oct 2025, 9:12 am बच्चू कडू यांनी कर्जमुक्तीसाठी पुकारलेलं महाएल्गार आंदोलन चांगलंच तापलंय.या आंदोलनाची सुरुवात सोमवारी अमरावतीहून ट्रॅक्टर मोर्चाच्या रूपात झाली.सरकारकडून मदतीचं पॅकेज तुटपुंजं असल्याचं म्हणत कडूंनी आंदोलन…

    सरकारचं टेन्शन वाढवणारी मोठी बातमी, बच्चू कडूंच्या आंदोलनात आता मनोज जरांगेंची एन्ट्री, मुख्यमंत्री उद्या कर्जमाफीचा निर्णय घेणार?

    बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील…

    ‘भाजपला नाही कळलं, तर संघाला तरी…’, बच्चू कडूंनी नागपूरात आंदोलन करण्यामागचं कारण सांगितलं; म्हणाले, ‘आता आंदोलन…’

    Bachchu Kadu Nagpur: शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    ‘दोन-चार मंत्र्यांना कापा’, बच्चू कडूंच्या मोर्चात रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

    बच्चू कडू यांनी आयोजित केलेल्या नागपूर येथील भव्य शेतकरी मोर्चात रविकांत तुपकर यांनी अत्यंत स्फोटक भाषण केलं. यावेळी त्यांनी मंत्र्यांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्य केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : प्रहार…

    ‘फडणवीसांनी कमीत कमी माफी तर मागावी’; फलटण प्रकरणी बच्चू कडूंनी सरकारला धरलं धारेवर, म्हणाले, ‘राजीनामा…’

    Bachchu Kadu on fadanvis: ‘फलटण प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा…’; बच्चू कडूंचा महायुतीवर हल्लाबोल, म्हणाले, ‘हे सरकार बनवाबनवी करतं’ (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) शेकऱ्याचं आयुष्यच काळं आहे. दिवाळीचं काय घेऊन बसलात त्यांनी…

    Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•20 Oct 2025, 2:15 pm बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते.…

    You missed