• Thu. Mar 12th, 2026
    Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

    बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी केलेल्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा, असे विधान त्यांनी केले. जातीपातीत न अडकता आपल्या हक्कासाठी लढा, असे आवाहनही त्यांनी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed