शेतकऱ्यांना फसवलं असं म्हणत मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केलीय.सरकार मुघलांपेक्षा भयंकर वागतंय, असं विधानही जरांगेंनी यावेळी केलं.बच्चू कडूंच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर शनिवारी (३१ ऑक्टो.) ते पुण्यात आले.यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी राज्य सरकारवर घणाघात केला.तर मुख्यमंत्री फडणवीस हे गोड बोलून डाव टाकतात, अशी टीकाही त्यांनी केली.