• Fri. Mar 6th, 2026

    नवी मुंबई बातमी

    • Home
    • अखेर वनवास संपला; ‘या’ ग्रामीण क्षेत्रातील १४ गावांचा नवी मुंबई मनपात समावेश

    अखेर वनवास संपला; ‘या’ ग्रामीण क्षेत्रातील १४ गावांचा नवी मुंबई मनपात समावेश

    डोंबिवली: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांचा गेल्या कित्तेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर शासनाने गुरुवारी १४ गावे नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची अंतिम…

    रायगड ड्रग्ज प्रकरणाचं नवी मुंबईत कनेक्शन; २ कारवाया अन् ३६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

    रायगड: जिल्ह्यातील पेण तालुक्यात मनोज पाटील उर्फ बाळा हा चक्क एमडीचे पीकच घेत होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या ७ साथीदारांसह मुसक्या आवळत त्याचा हा गोरखधंदा बंद पाडला आहे. या…

    अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांची राजकीय कार्यक्रमाला हजेरी, पार्थ पवारही सोबतीला

    नवी मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आयोजित शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा वाशी येथील सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.…

    महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य – अजित पवार

    नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट भाषेत वक्तव्य केले होते की, अजित पवार नेहमी घातच करतात.…

    एपीएमसी बाजारात आंब्याची विक्रमी आवक; ३६० पेट्या बाजारात दाखल, जाणून घ्या दर

    नवी मुंबई: एपीएमसी फळ मार्केटमध्ये जानेवारी महिन्यात आंब्याची विक्रमी आवक झाली असून ही आवक इतिहासातील विक्रमी आवक झाली असल्याचे पाहायला मिळते. ह्या वर्षी अवकाळी पावसाचा फटका आंब्याला बसला आहे. मात्र…

    कॉलेजसाठी निघाली; प्रियकरानं वाटेत गाठलं, आईची पोलिसात धाव, नवी मुंबईत तरुणीसोबत काय घडलं?

    नवी मुंबई: सध्याच्या काळात प्रेमप्रकरणं खूप पाहायला मिळतात. मात्र याच प्रेमप्रकरणातून कधी कधी धक्कादायक कृत्यही घडतात. अशीच एक घटना नवी मुंबईतील कळंबोली परिसरातील घडलेली पाहायला मिळाली आहे. १९ वर्षाची वैष्णवी…

    तरुणी फ्लायओव्हरच्या कठड्यावर उभी; लोकांची ओरडण्याकडे दुर्लक्ष करत धक्कादायक कृत्य, कारण काय?

    नवी मुंबई: सध्याच्या काळात तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. क्षुल्लक कारणावरून आत्महत्येसारखं टोकाच पाऊल उचलले जाते. विशेष म्हणजे प्रेम प्रकरणातून, घरगुती भांडणातून किंवा नैराश्यातून अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत…

    सोन्यांच्या नाण्यांचा मोह महागात! आधी विश्वास मिळवला, नंतर लाखोंचा गंडा, नागरिकांची पोलिसात धाव

    नवी मुंबई : सोन्याच्या नाण्यांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका जोडप्याने २५ व्यक्तींकडून तब्बल १.१३ कोटींची रक्कम उकळून त्यांना परतावा अथवा सोन्याची नाणी न…

    वायफायचे नेटवर्क मिळत नाही; कर्मचाऱ्याला घरी बोलवले, आधी वाद घातला, नंतर मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून मारहाण

    नवी मुंबई: राज्य सरकामधील उच्च पदस्थ अधिकारी अमन मित्तल यांच्यावर मारहाण प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्तल आणि त्यांच्या भावाने चार साथीदारांच्या सहकार्याने लाकडी बांबू, पियूसी…

    वारंवार अपमानस्पद वागणूक; युवक कंटाळला, भावाला रस्त्यात गाठलं अन् धक्कादायक कृत्यानं पनवेल हादरलं

    नवी मुंबई: सध्याच्या काळात भावकीमध्ये किरकोळ वादातून टोकाची भूमिका घेतलेले प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला ऐकायला मिळतात. अनेक वेळा तर सख्ये भाव एकमेकांचे वैरी झालेले पाहायला मिळतात. अशीच एक घटना…

    You missed