• Sat. Mar 7th, 2026

    Marathi News

    • Home
    • नवी मुंबईत प्रति बालाजी मंदिराचं भूमिपूजन संपन्न, दहा एकरात मंदिर उभारणी इतका येणार खर्च

    नवी मुंबईत प्रति बालाजी मंदिराचं भूमिपूजन संपन्न, दहा एकरात मंदिर उभारणी इतका येणार खर्च

    नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना प्रति बालाजी मंदिराच्या निर्मितीसाठी नवी मुंबईतील जागा देण्याचा निर्णय झाला होता. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी आज भूमिपूजन सोहळा पार पडला.…

    Mumbai Metro 3 : आरे ते कफ परेड मेट्रो कधी सुरू होणार ? मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

    Mumbai Metro 3 : मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्प नियोजित वेळेत सुरु होणार असल्याचं आश्वासन एमएमआरसीनं दिलं आहे. ‘जायका’नं सहकार्य केलेलं असल्यानं जपानी राजदूताकडून पाहणी करण्यात आली. हायलाइट्स: मुंबई मेट्रो ३…

    सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण, इंडिक टेल्सवर कारवाई करा,मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण इंडिक टेल्स या वेबसाइटवर प्रसिद्ध झाल्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, समता परिषद, सामाजिक संघटनांनी या वेबसाइटवर कारवाई करण्याची मागणी…

    आरबीआयच्या निर्णयानंतर नोटा बदलणं सुरु,या जिल्ह्यात दोन दिवसात एक कोटींच्या नोटा बँकेत जमा

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सहा वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दोन हजाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. मात्र, या दोन हजाराच्या नोटा आता चलनातून काढून घेण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे.…

    ठाण्यात सातमजली इमारतीत स्लॅब कोसळला, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

    ठाणे : ठाण्यात पहिल्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर…

    लग्नासाठी पाहुण्या आलेल्या मुलींना पोहण्याचा मोह, खडकवासला धरणात बुडून दोघींचा मृत्यू

    पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त गावात आलेल्या नऊ मुलींपैकी सात जणी धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्या होत्या. यापैकी सात मुली…

    प्रकाश आंबेडकर झाले खुश, एक रुपयाही खर्च न करता झालेल्या सरपंचाला बाईक गिफ्ट

    अकोला: ना पक्क घरं, ना घरात वीज, बँकेत खातं आहे, पण त्यात रक्कम नाहीये, ना संसार, रेशन कार्डावरही फक्त एकटेच. इतर खर्च करण्याचीही परिस्थिती नसताना ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी उभे केले, वंचित…

    लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं

    जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली.…

    आंबेडकरी समाजातील झुंजार नेतृत्व हरपलं, मुंबईचे माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं निधन

    मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. ते महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि झुंजार लढवय्या म्हणून दलित…

    सर्वोच्च न्यायालयाचा दाखला, उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्यावर पुन्हा भाष्य, म्हणाले मी….

    मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि परखड भाष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन…

    You missed