• Sat. Sep 21st, 2024

Marathi News

  • Home
  • लग्नासाठी पाहुण्या आलेल्या मुलींना पोहण्याचा मोह, खडकवासला धरणात बुडून दोघींचा मृत्यू

लग्नासाठी पाहुण्या आलेल्या मुलींना पोहण्याचा मोह, खडकवासला धरणात बुडून दोघींचा मृत्यू

पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामध्ये बुडून दोघी जणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानिमित्त गावात आलेल्या नऊ मुलींपैकी सात जणी धरणातील पाण्यात पोहोण्यासाठी उतरल्या होत्या. यापैकी सात मुली…

प्रकाश आंबेडकर झाले खुश, एक रुपयाही खर्च न करता झालेल्या सरपंचाला बाईक गिफ्ट

अकोला: ना पक्क घरं, ना घरात वीज, बँकेत खातं आहे, पण त्यात रक्कम नाहीये, ना संसार, रेशन कार्डावरही फक्त एकटेच. इतर खर्च करण्याचीही परिस्थिती नसताना ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी उभे केले, वंचित…

लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं

जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली.…

आंबेडकरी समाजातील झुंजार नेतृत्व हरपलं, मुंबईचे माजी नगरसेवक मनोज संसारे यांचं निधन

मुंबई : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झालं. ते महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक होते. आंबेडकरी चळवळीतील विचारवंत आणि झुंजार लढवय्या म्हणून दलित…

सर्वोच्च न्यायालयाचा दाखला, उद्धव ठाकरेंकडून राजीनाम्यावर पुन्हा भाष्य, म्हणाले मी….

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि परखड भाष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन…

अवकाळीनं वेळ साधली, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी, कोकणातील आंबा, काजू उत्पादक संकटात

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडेच अवकाळी पाऊस मध्यरात्रीनंतर सुरू झाला. या अवकाळी पावसामुळे अनेकांची…

फडणवीसांच्या राष्ट्रवादीवरील टीकेवर अजित पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर,म्हणाले..

सातारा : भाजपच्या आमदारांनी कर्नाटकात प्रचार करणे हे समजले जाऊ शकते. पण, एकनाथ शिंदे हे त्यांच्या ४० आमदारांच्या गटाचे नेते आहेत. तसेच ते महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे प्रतिनिधीही आहेत. दुसऱ्या…

करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी ४७ तोळे सोन्याचा मुकूट दान, किंमत तब्बल…

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीला देशभरातील भक्तांकडून सोने-चांदीचे अलंकार अर्पण केले जातात. अशाच एका भक्ताने आई अंबाबाई देवीला सुमारे ४७ तोळे सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. हे किरीट तब्बल…

यूपीसह दिल्लीत चोरी, महाराष्ट्रात कमाई, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, कोट्यवधींची वाहनं जप्त

सातारा: जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले. तसेच दुचाकी चोरट्यांच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही कारवाईत १० चारचाकी तर ८ चोरीच्या दुचाकी जप्त…

पोटाची खळगी भरण्यासाठी छ. संभाजीनगरात, तिसऱ्या मजल्यावरच्या घटनेनं तिघांचं आयुष्य बदललं

छत्रपती संभाजीनगर : इमारतीचे बांधकाम करणाऱ्या ४३ वर्षीय बांधकाम मजुराचा तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दि.२ मे रोजी रात्री आठ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा…

You missed