• Tue. Mar 10th, 2026

    काँग्रेस

    • Home
    • विरोधकांच्या शेलक्या टीकेकडे दुर्लक्ष, पक्षाची बाजू मांडण्यात निष्क्रियता, काँग्रेस कार्यकर्ते संतापले

    विरोधकांच्या शेलक्या टीकेकडे दुर्लक्ष, पक्षाची बाजू मांडण्यात निष्क्रियता, काँग्रेस कार्यकर्ते संतापले

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: समाजमाध्यमांवर नेत्यांवर होणारी शेलक्या भाषेतली टिका-टिप्पणी आणि पक्षाची बाजू मांडण्यात असणारी कमालीची निष्क्रियता याविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात असलेली खदखद अखेर ‘एक्स’च्या माध्यमातून मंगळवारी बाहेर पडली.…

    मविआचं लोकसभेचं जागावाटप कसं होणार? वंचितची फॉर्म्युला सांगत मोठी मागणी, मार्ग निघणार…

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभेच्या आगामी निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल तर जागा वाटपाचा घोळ न घालता महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)…

    ठाकरेंनी इंडिया आघाडीत वंचितच्या समावेशाचा मुद्दा मांडला, प्रकाश आंबेडकर म्हणाले ते आमचे…

    मुंबई : इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली. त्यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचा उल्लेख वकील असा केला. इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी वंचित…

    केंद्राकडून राज्याला अपेक्षित २२ हजार कोटी मिळाले नाहीत,पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्रात पंचायत समितीपासून ते इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे, केंद्र शासनाकडून राज्याला अपेक्षित असलेला २२ हजार कोटी रुपयांचा निधी…

    विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, आम्ही चित्र बदलू, नाना पटोलेंचा आशावाद

    मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण…

    भाजपची ३ राज्यांत दणदणीत विजयाकडे वाटचाल, काँग्रेसच्या EVM विजय आरोपावर शरद पवार म्हणाले…

    सातारा : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. दुपारपर्यंतच्या कलानुसार चार राज्यांपैकी भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशची सत्ता…

    मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरराज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे,…

    राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती मात्र चांगले वक्ते नाहीत,विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘चांगला राजकीय नेता होण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वक्तृत्त्व कौशल्य आवश्यक आहे. राहुल गांधी हे ‘क्वालिफाइड’ व्यक्ती आहेत. मात्र, ते चांगले वक्ते नाहीत. त्यामुळे तुम्हाला उत्तम वक्ता…

    वंचित फॅक्टरने काँग्रेसचा गेम केला, पण २०२४ च्या राजकारणासाठी आंबेडकरांना त्यांचीच गरज!

    मुंबई : २०१९ ला वंचित फॅक्टरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वाताहत झाली. आणि भाजपच्या विजयी रथाला जोर मिळाला. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरलेल्या वंचितलाही काँग्रेस विरोधात जाऊन यशस्वी राजकारण करता आलेलं नाही. खुद्द प्रकाश…

    काक पुतणे एकत्र आले तर काय? उद्धव ठाकरेंनी पर्याय शोधला, कामालाही लागले!

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी…