Anjali Damania: मुंडेंच्या काळात २७५ कोटींचा कृषी घोटाळा; अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप
Anjali Damania: मुंडे कृषिमंत्री असताना वेगवेगळ्या पाच गैरव्यवहारांत एकूण २७५ कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. त्यावर मुंडे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर, दमानिया यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत आरोपांचा…
धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणे योग्य नाही! छगन भुजबळांकडून पुन्हा पाठराखण
Chhagan Bhujbal: धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे योग्य होणार नाही. याबाबत मी आधीही बोललो होतो’ या शब्दांत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची…
फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेले, आनंदाचा क्षण दु:खात बुडाला; आईची नजर चुकवत चिमुकला गेला अन् आक्रित घडलं
Badlapur 4 Year Old Boy Dies in Neral : बदलापुरातील ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आईची नजर चुकवून चिमुकला काही मिनिटं बाजूला झाला आणि आक्रित घडलं.…
महंत शिवाजी महाराजांना देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला एवढे दिवस का लागले?, नवनाथ वाघमारेंचा सवाल
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2025, 6:42 pm बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर…
लग्नाच्या वाढदिवशीच अंत्यसंस्कार करण्याची वेळ, साई संस्थानच्या सुरक्षारक्षकाच्या कुटुंबियांचा टाहो
Produced byकोमल आचरेकर | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2025, 6:51 pm साईबाबांच्या साईनगरी शिर्डीत झालेल्या चाकू हल्ल्यात साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या दोन निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी गेला.…
आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय तुरुंगातून सुटताच मातोश्रीवर; गळाभेटीनंतर दोघेही भावूक
खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर ठाकरेंच्या युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी थेट मातोश्री गाठली आहे. सूरज चव्हाण यांची गळाभेट घेताना आदित्य ठाकरे…
अंजली दमानिया यांच्या आरोपांवर संताप, धनंजय मुंडे यांनी उचललं मोठं पाऊल
मंत्री धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदी करताना कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर आज धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद…
आक्रमक मंत्र्यावर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी, आगामी निवडणुकांसाठी नितेश राणे महत्त्वाच्या भूमिकेत
Nitesh Rane BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप रत्नागिरी जिल्ह्यात भाजप संघटनात्मक बदल करताना दिसत आहे. यातच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी भाजपचे युवा नेते मंत्री नितेश…
पंकजा मुंडे येणार असल्याचा निरोप आला, सुरेश धस म्हणाले, आम्ही सत्कार-अभिनंदन करू!
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2025, 8:32 pm बुधवारी (५ फेब्रुवारीला) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज आमदार सुरेश…
वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार? अखेर जादूटोणाच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
खासदार संजय राऊत यांच्या जादूटोणाच्या आरोपांनंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर अद्याप राहायला का गेले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तसेच वर्षा या शासकीय बंगल्यावर कधी…