• Sun. Sep 6th, 2026

महंत शिवाजी महाराजांना देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला एवढे दिवस का लागले?, नवनाथ वाघमारेंचा सवाल

महंत शिवाजी महाराजांना देशमुख कुटुंबियांची भेट घ्यायला एवढे दिवस का लागले?, नवनाथ वाघमारेंचा सवाल

Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Feb 2025, 6:42 pm

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात सुरुवातीपासूनच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या…अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.त्यांच्याकडून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.याविषयासह इतर विषयावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी भाष्य केलं.त्यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed