बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा, हजारो नागरिक रस्त्यावर; CM फडणवीसांनी काढले २ महत्त्वाचे आदेश
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. त्यानंतर आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील ऍक्शन मोडवर आले आहेत. देशमुख हत्याकांडातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश फडणवीस…
उल्लेख केवळ आमचा का? धसांबद्दल स्पष्टच बोलली प्राजक्ता; ‘तिथे’ कोण कोण होतं? सगळं सांगितलं
Prajakta Mali: तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. पण त्यासाठी आम्हाला बदनाम का करता? तिकडे पुरुष कलाकारदेखील होते. मग नावं केवळ महिला कलाकारांचीच का घेतली जातात? असे प्रश्न प्राजक्तानं विचारले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला – महासंवाद
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करुन स्थानिक विकासाला चालना द्यावी -मंत्री शंभूराज देसाई यांची आढावा बैठकीत सूचना एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली राबविण्यात येणार माजी सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी…
राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देताना त्यात गुणवत्ता राखा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई दि. २८ :- महाराष्ट्राला कृषी, वीज निर्मिती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील सौर ऊर्जा…
भिशी लावल्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर, पती संतापला; आधी पत्नीला संपवलं, नंतर चिमुकल्यावरही… घटनेनं खळबळ
Solapur Crime News : सोलापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भिशी लावल्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला आणि त्याबाबतचा राग मनात धरून बार्शी तालुक्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकून दगडाने मारून…
बीडला न्याय द्यायचा असेल तर सांगा फेकतो राजीनामा; मंत्रिपद कशाला पाहिजे, मुडदे पाडायला? खा. सोनावणेंचा मुंडेंना सवाल
Bajrang Sonawane Speech: बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. एक तरुण सरपंच संतोष अण्णाला घालवायचं पाप परळीवाल्याने केलं. तर “तुम्हाला मंत्रिपद कशाला पाहिजे. फक्त आमचे पाडायला?’ असा खडा सवालही बजरंग…
बीडमधून कलेक्टर गायब! शासन दरबारी नोंदच नाही!! जितेंद्र आव्हाडांचा भरसभेत सनसनाटी दावा
Jitendra Awhad: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला आहे. बीडमधील गुंडगिरी, दहशत, धाकदपटशा याविरोधात जिल्ह्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बीड: मस्साजोगचे…
पंकूताई तुम्हाला सवाल आहे, धस यांचा स्वपक्षीय नेत्याला प्रश्न; किती खून झाले? यादीच वाचली
Santosh Deshmukh: गेल्या काही वर्षांत बीडमध्ये अनेकांच्या हत्या झाल्या. त्यावेळी कारवाई झाली नाही. म्हणून यांची हिंमत वाढली आणि त्यांनी संतोषची हत्या केली, अशा शब्दांत आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी…
सेक्रेटरीने दुचाकी “बाजुला लाव” म्हटले, तेच कुटुंबाच्या जीवावर बेतले,घरात घसून….
| Contributed byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Dec 2024, 1:32 pm Satara News : किरकोळ कारणावरून एका कुटुंबावरच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरासह परिसर…
बीडमधील आक्रोश मोर्चाला लोकांची मोठी गर्दी, राज्यातील अनेक नेते मोर्चात दाखल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाला लोकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळतंय. हेच नाहीतर राज्यातील मोठे नेते मोर्चात सहभागी झाले…