• Sun. Jul 12th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • शिक्षणाच्या नावाखाली मुलांची तस्करी उघड; जळगावात ५९ बालकांची सुटका, काय आहे प्रकरण?

    शिक्षणाच्या नावाखाली मुलांची तस्करी उघड; जळगावात ५९ बालकांची सुटका, काय आहे प्रकरण?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक/जळगाव : पुणे आणि सांगली येथील मदरशांमध्ये शिक्षण देण्यासाठी नेत असल्याचे सांगत दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून मुलांची अवैधरित्या होणारी वाहतूक रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली. बिहारच्या पूर्णियातील ८ ते…

    ठाण्यात वीकेंडला ‘तोंडचं पाणी’ पळणार, २४ तासांसाठी पुरवठा बंद, कोणत्या भागांना फटका?

    कल्पेश गोरडे, ठाणे: मे महिन्यात सर्वत्र पाणी टंचाई भासू लागते. येत्या शुक्रवारी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ठाण्यातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा, कोलशेत तसेच…

    Jalgaon News: गुरांना पाजताना पाय घसरला, एकमेकांना वाचवताना भावंडं बुडाली, जळगाव सुन्न

    जळगाव: गुरांना पाणी पाजण्यास गेलेल्या दोन आदिवासी बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणात घडली. बुडालेल्या एका बालकांचा मृतेदह रात्री धरणातून…

    दिल्लीतील महिला खेळाडूंच्या आंदोलनावर प्रीतम मुंडे स्पष्ट बोलल्या, भाजपला दिला घरचा अहेर

    बीड: लैंगिक शोषणाविरोधात महिला खेळांडूंचे आंदोलनाची चर्चा सध्या देशभरात ऐकायला मिळत आहे. यावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्र सरकारला घरचा अहेर दिला आहे. महिला खेळाडूंची तक्रार…

    Video: भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन, सहा जणांचं कुटुंब निघालं, अर्ध्या रस्त्यात धावत्या कारने घेतला पेट, अन्…

    पुणे (आंबेगाव) : भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघालेले पत्रकार आणि त्यांचे कुटुंब कारमधून जात असताना भीमाशंकर जवळ असलेल्या पोखरी गावच्या हद्दीत त्यांच्या कारने अचानक पेट घेतला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत कुटूंबियांना…

    हारतुरे आणले, शहरभर बॅनर लावले, अजितदादा सोलापूरला पोहोचण्याआधीच शिंदे गटात प्रवेश केला!

    सोलापूर : सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. राष्ट्रवादीमधील स्थानिक नेते व पदाधिकारी हे शहर आणि जिल्हा पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना कंटाळून पक्ष सोडून जात आहेत. अजित पवार व जयंत…

    धानोरकर २७ मेपर्यंत हिंडते-फिरते, तीन दिवसात प्रकृती कशी बिघडली? मित्राने सांगितलं कारण

    चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. धानोरकरांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धानोरकर यांचे जवळचे मित्र आणि तज्ज्ञ डॉक्टर…

    रुग्णालयात वडिलांच्या पार्थिवाला हार घातला, धडधाकट धानोरकरांसोबत दोन दिवसात होत्याचं नव्हतं

    चंद्रपूर : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. धानोरकरांच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. धानोरकरांच्या निधनाने कुटुंबीयांसोबत समर्थकांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच…

    १०० किलो वजनाचा बोकड, मानेवर अल्लाह मोहम्मद नाव, मालक म्हणतो-सव्वा कोटीला विकायचाय!

    ठाणे: अंबरनाथमध्ये एक बोकडाची किंमत तब्बल सव्वा कोटी रुपये इतकी लावण्यात आलीये. या बोकडाच्या अंगावर ‘अल्लाह’ आणि ‘मोहम्मद’ असं लिहिण्यात आलं असून त्यामुळेच या बोकडाच्या मालकानं त्याची १ कोटी १२…

    आठवड्यात दोन दिवस येतं, जिलेबी अन् समोसा खाऊन जातं; भंडाऱ्यातील त्या माकडाची पंचक्रोशीत चर्चा

    भंडारा : उन्हाळा बघता सर्वत्र वातावरण उष्ण असून चारा आणि पाण्याची कमतरता खरंच जाणवू लागली आहे. त्यामुळे याचा फटका जंगलात तसेच आजूबाजूच्या परिसरात वावरणाऱ्या प्राण्यांना तसेच माकडांना देखील बसत आहे.…

    You missed