• Wed. Mar 11th, 2026

    onion export duty

    • Home
    • शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच; सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

    शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच; सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

    Raju Shetty On Farmers Loan Waiver: अस्मानी-सुल्तानी संकटांनी शेतकरी जेरीस आला असताना शासनाची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्र टाइम्सraju shetty12 म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘शेतकऱ्यांचा…

    बळीराजासाठी Good News! कांद्याची निर्यात आता विनाअडथळा, निर्यात शुल्क हटवले; सरकारचा मोठा निर्णय

    Onion Export Duty Cut : बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या लढ्याचं चीज झालं आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादकांना…

    कांदा दोन हजारांवर! आवक वाढल्याने दरांत मोठी घसरण; निर्यातशुल्क हटविल्यास मिळेल दिलासा

    Onion Price: केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या २० टक्के निर्यात शुल्कमुळे कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने कांद्यावरील निर्यात शुक्ल रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी,…

    शेतकरी-व्यापारी रस्त्यावर! कांदा निर्यातबंदीचा नाशिक जिल्ह्यात निषेध, ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

    नाशिक : देशात कांद्याची उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या किमतीवर नियंत्रण राहावे या हेतूने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही निर्यातबंदी ३१मार्च २०२४पर्यंत लागू असणार आहे. विदेश व्यापार महासंचालक…

    कांद्यानंतर केंद्र सरकार कशाबद्दल वेगळा निर्णय घेणार, शरद पवारांनी शेतकऱ्यांना सतर्क केलं

    पुणे : तत्कालीन केंद्रातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांसमोर असणारे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी हितासाठी ७६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता, असं शरद पवार म्हणाले.सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांचे…

    कांद्याचा प्रश्न पेटला, महायुतीचे ३ लोकसभा मतदारसंघ संकटात, निर्यात शुल्क वाढ महागात पडणार?

    नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के कर लादला आहे. यामुळं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. प्रामुख्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या नाशिक आणि अहमदनगर…

    Bacchu Kadu: मोदी सरकार फक्त ग्राहकांचा विचार करतं, शेतकऱ्यांचा नाही, कांदा प्रश्नावरुन बच्चू कडूंचा हल्लाबोल

    पिंपरी: केंद्र सरकार केवळ सत्ता टिकवण्याचा विचार करत आहे. सरकार नामर्दासारखे वागत आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकाचा, खाणाऱ्याचा विचार केला जातो. मग पिकवणाऱ्या विचार का केला जात नाही. सरकारने ही नालायक…

    ‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते ?’

    नाशिक : केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यात आलं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि काही व्यापाऱ्यांनी आज कांद्यासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठे सह जिल्ह्यातील बाजारपेठ…

    टोमॅटो, फ्लॉवरच्या दरांत घट, कांदाही झाला स्वस्त, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या रविवारी आवक वाढल्याने टोमॅटोसह काकडी, फ्लॉवर, सिमली मिरची, कारली यांच्या दरांत घसरण झाली. कांद्यावर निर्यात…

    You missed