मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा, राज्य सरकारला संध्याकाळपर्यंतची मुदत, अन्यथा…
म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘आरक्षण कधी देणार ते सांगा, विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने बुधवारी सायंकाळपर्यंत याविषयी काही कळवले नाही, तर मी बुधवारी सायंकाळपासून पाणीत्याग करेन,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी…
गावबंदीचा वणवा गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यापर्यंत, चिंचोली गावात पुढाऱ्यांना बंदी, ग्रामस्थ आक्रमक
जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा…
आधी मराठा आरक्षण, मगच गावचं पुढारीपण; ३ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; जरांगेंना पाठिंबा
जळगाव: राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना…
‘मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे’, चिठ्ठी लिहिली अन् मराठा तरुणाने आयुष्य संपवलं
गजानन पवार, हिंगोली: राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले आहे. मराठा समाजातर्फे राजकीय नेत्यांना गावबंदीदेखील करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा तिढा न सुटल्याने मराठा युवक टोकाचे…
मराठवाड्यात नेत्यांना प्रवेशबंदी! गावोगावी वेशीत झळकले फलक, मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शेकडो गावांमध्ये प्रवेशबंदीचे ठराव घेण्यात आले आहेत. काही गावात जाहीर कार्यक्रम उधळून लावून नेत्यांना…