रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अयोध्येतील राम मंदिर कथित चोरी प्रकरणावरून रामरक्षा आंदोलन केले.त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.
रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अयोध्येतील राम मंदिर कथित चोरी प्रकरणावरून रामरक्षा आंदोलन केले.त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.