बळीराजा पिचला! मुलाच्या शिक्षणाचा भार सोसवेना, तरुण शेतकरी कंटाळला अन्..; घटनेनं हळहळ
Beed News : बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. गेवराई तालुक्यातील मिरगाव येथे एका तरुण शेतकऱ्याने मुलाच्या शैक्षणिक खर्चाचा सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचचले आहे. यापूर्वी केज तालुक्यातील…
कर्जाच्या बोजाखाली बळीराजा पिचला; शेतकऱ्याने जीवन संपवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सरकारला घेरले
Nanded News : कर्जमाफी होणार नाही, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानंतर बँकांनी शेतकऱ्याकडून कर्जाच्या परतफेडीसाठी हालचाली सुरु केल्या आहे. यातच कर्ज कसे फेडावे, या चिंतेतून नांदेडमधील शेतकऱ्याने…
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
मुंबई सेंट्रलवरुन एसटी पुन्हा सुटणार गेल्या अडीच महिन्यांपासून एसटी वाहतुकीसाठी बंद असलेल्या मुंबई सेंट्रलवरून वाहतूक पूर्ववत होणार आहे. मुंबई सेंट्रल एसटी स्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले असून १७ मार्चपासून एसटी…
शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं, गावकऱ्यांचा सरकारवर रोष, दहाव्यासाठी पंतप्रधान मोदींनाच निमंत्रण
अमरावती : विदर्भात अमरावती जिल्ह्यातील संत्र्याला जगभर मागणी असते. मात्र काही दिवसांपासून संत्र्याला उठाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. अशातच जिल्ह्यातील वरुड येथील एका शेतकऱ्याने…
विदर्भातील १५८४ शेतकऱ्यांनी २०२३ मध्ये जीवनयात्रा संपवली, शेतकरी नेत्यानं कारणं सांगितली
रवी राऊत, यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या…
माझी दारं २४ तास उघडी- मुंडेंचे भावनिक आवाहन; घेतली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी
बीड: यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली…