Farmers Death: सहा महिन्यांत 415 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; अमरावती विभागात संकट गहिरे, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक घटना
Farmer Death Cases: पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढल्या आहेत. यावर्षी राज्य शासनाने २ जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली. ५ जुलै रोजी पहिली यादी येणार होती.…
Farmers Death: अवघ्या पाच महिन्यांत 312 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; विदर्भातील आकड्यांनी वाढविली चिंता, काय कारण?
Vidarbha Farmer Death Case: पश्चिम विदर्भात मागील पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याची प्रकरणे समोर आली आहेत. विदर्भ शेतकरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाशीम: नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या पश्चिम…
इराणवरील हल्ल्यांचा साधा निषेधही नाही! राज ठाकरेंची परराष्ट्र धोरणावर सडकून टीका
Raj Thackeray: मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धावरुन केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांचे प्रश्न, शहरांची स्थिती यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं. मुंबईतील सभेत…
Maharashtra Farmer: शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी? उपाय योजन्याची समाजवादी जनपरिषदेची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती आणि इतर उपाययोजना करण्याची मागणी समाजवादी जनपरिषदेने केली आहे. आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय…
कर्ज काढून शेत पिकवलं, पण पावसाने केला घात; लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच शेतकरी महिलेनं मृत्यूला कवटाळलं
Farmer Ends Life: विदर्भात चार शेतकऱ्यांनी दिवाळी सणादरम्यान जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनांमुळे नागरिकांचा सरकारविरुद्ध रोष वाढू लागला आहे. farmer ends life1(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) बुलढाणा: आधीच नापिकी, त्यातच…
शेतकऱ्याला धमकावलं, कर्जवसुलीच्या नावावर थेट लाचखोरी, २०० रुपये घेऊन बँक वसुली पथक कर्मचारी माघारी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2025, 10:03 pm बैलजोडी जप्तीची धमकी देत शेतकऱ्याकडून २०० रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील ही घटना असून, या संदर्भातील…
आजारपणाला कंटाळून शेतकऱ्याचा शेवटचा निर्णय, पिस्तुलाने डोक्यात झाडली गोळी, पुण्यातील घटना
Kunjirwadi Farmer Suicide: आजाराला कंटाळून कुंजीरवाडी येथील धुमाळ मळा परिसरातील शेतकऱ्याने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. बाळासाहेब निवृत्ती कुंजीर (वय ६१) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. महाराष्ट्र…
शेतकऱ्याकडून बँकेतच जीवन संपवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे सरकारवर भडकल्या, म्हणाल्या…
मुंबई : राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच बँकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकरी हतबल होत आहे. अशाच एका शेतकऱ्याने थेट बँकेतच विष…
Yavatmal News : यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मदत मिळेना; सहा महिन्यांत इतक्या शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात एप्रिलपासून पात्र ठरलेल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना सरकारची एक लाखाची मदतच मिळाली नाही, तर…
कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उत्तर देताना सत्तारांचं धक्कादायक विधान
छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे यातील तीन शेतकरी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील शेतकरी…