• Sat. Sep 21st, 2024

राज्य सरकार

  • Home
  • आज ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा? राज्य सरकार उपोषण करणाऱ्या संघटनांशी चर्चा करणार

आज ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा? राज्य सरकार उपोषण करणाऱ्या संघटनांशी चर्चा करणार

मुंबई : एसटी महामंडळाच्या कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या उपोषणावर आज, मंगळवारी तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने उपोषण करणाऱ्या संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे. दरम्यान, मंगळवारी चर्चेतून तोडगा…

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना मुलुंडमध्ये घरं मिळणार, परिसराची लोकसंख्या वाढणार

मुंबई : मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरून वाद सुरू असताना आता धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपात्र रहिवाशांच्या भाडेतत्त्वावरील घरांसाठी मुलुंड परिसरात तब्बल ६४ एकर जमीन…

तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे कुणालाही परवडणार नाही,संभाजीराजे मराठा आरक्षणावर थेट बोलले

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

एवढा अपमान करू नका, लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ धनगर धनगराशी; उपोषणकर्त्या बंडगारांच्या कन्येचा इशारा

अहमदनगर : वीस दिवसांपासून चौडी येथे उपोषणाला बसलेले माझे वडील सुरेश बंडगर आणि आण्णासाहेब रूपनवर यांच्या पोटात अन्नाचा कण नाही, तरीही सरकारला यांचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ नाही. धनगर समाजाचा…

राज्य सरकारवर मोठी नामुष्की,परराज्यात ऊस निर्यात बंदी निर्णय ४ दिवसात मागे; राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचा उद्रेक…

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरपरराज्यात ऊस निर्यात बंदीबाबत घेतलेला निर्णय चार दिवसात मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. स्वाभिमानी शेतकरी संघटना , रयत क्रांती संघटनेसह शेतकऱ्यांनी केलेल्या विरोधामुळे सरकारला हा निर्णय…

राज्य सरकारचा मोठा निर्णय, अधिकाऱ्यांसह महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; खासगीकरणातून आरक्षणाला लावण्यात आली कात्री

गुरुबाळ माळी, कोल्हापूरथेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची कक्षा आणखी रूंदावली आहे. अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे आता कंत्राटी असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी सहा सप्टेंबर…

सरकारने मराठा आरक्षणाबाबत ती चूक टाळली असती तर जालन्यातील उद्रेक झालाच नसता? नवी माहिती समोर

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मराठा समाजास ‘कुणबी प्रमाणपत्र’ देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. मात्र, समितीच्या अहवालाबाबत स्पष्टता नसल्याने कुणबी प्रमाणपत्राचा तिढा सुटलेला…

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाला फक्त इतक्या महिन्यांत मिळणार मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, पुणेपुण्या-मुंबईसह राज्यभरात स्वयंपुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सोसायट्यांचा स्वयंपुनर्विकासाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत…

BMC निवडणुकीआधी फडणवीसांची नवी खेळी; एकाच वेळी लाखो मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मिटवला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या महानगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीसह सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना प्रयत्नशील आहे. अशातच लाखो मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याच्या असणाऱ्या…

मटा इम्पॅक्ट : तेरा हजार कोटींची थकित बिले कंत्राटदारांना मिळणार, कामं सुपरफास्ट होणार

कोल्हापूर :‘बिल नाही तर काम नाही’ अशी भूमिका घेताच राज्य सरकारने कंत्राटदारांची थकित बिले देण्यासाठी तब्बल तेरा हजार कोटी रूपये विविध विभागांना हस्तांतरित केले. यामुळे तब्बल पंधरा हजार कोटींची बिले…

You missed