• Sat. Sep 21st, 2024

रत्नागिरी क्राईम बातम्या

  • Home
  • मी दगडी चाळीतून आलोय, तुम्हाला…; फ्लॅटमध्ये घुसून बाप-लेकीला बेदम मारहाण; रत्नागिरीत खळबळ

मी दगडी चाळीतून आलोय, तुम्हाला…; फ्लॅटमध्ये घुसून बाप-लेकीला बेदम मारहाण; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात जिल्हा परिषद कार्यालय मार्गावर असलेल्या अपार्टमेंट मधील एका फ्लॅटमध्ये जोरदार राडा झाला आहे. २१ वर्षीय युवती आणि तिचे आई-वडील हे घरात राहतात. त्यांच्या घरात घुसून जोरदार…

निलिमा मृत्यू प्रकरण; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, निलिमाचा मृत्यू घातापाताने नाही तर…

Ratnagiri News: रत्नागिरीतील निलिमा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. काल मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला

Ratnagiri Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीची आणि मुलाची हत्या पतीनेच केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.

आधी नवरा गायब, नंतर लेकांसह आई, एकाच कुटुंबातील चारजण बेपत्ता; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यातील विसापूर या ग्रामीण भागात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी…

ती मुलगी मला ब्लॅकमेल करत होती; रिक्षाचालकाने मृत्यूला कवटाळलं, शेवटच्या क्षणाचा Video

रत्नागिरी : रत्नागिरी येथील मयत रिक्षा चालक अविनाश म्हात्रे याच्या आत्महत्यापूर्वीचा व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच मयत रिक्षा…

आरारा खतरनाक! मामाने भाच्याला सिनेस्टाईल धुतलं, एकच फाईट मारताच…; कारण फक्त…

रत्नागिरी : जमिनीवरून अनेकदा टोकाचे वाद होण्याचे प्रसंग घडत असतात. कोकणातही जमिनीवरून आपापसात मतभेद असण्याचे प्रमाण मोठे आहे. असाच एक प्रकार चिपळूण येथे घडला आहे. जमिनीच्या वादावरूनच मामा कडून भाच्यालाच…

कबड्डी स्पर्धेत क्षुल्लक वाद, गैरसमजुतीतून दुसऱ्याच तरुणावर तलवारीने वार; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या २२ वर्षीय तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याने परिसर हादरला आहे. यामध्ये गंभीर…

You missed