Ratnagiri Crime: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नीची आणि मुलाची हत्या पतीनेच केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
आधी कोयत्याने बायकोला संपवलं, नंतर चिमुकल्याचा जीव घेतला, दुहेरी हत्यांकाडाने महाराष्ट्र हादरला
