• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र भूषण पुरस्कार

  • Home
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला १४ जणांच्या मृत्यूनं गालबोट, नेमकं काय चुकलं?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला १४ जणांच्या मृत्यूनं गालबोट, नेमकं काय चुकलं?

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

मुंबईत जेव्हा इमारती पडतात तेव्हा BMC वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता का? : मुनगंटीवार

मुंबई: खारघरची झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. पण सध्या या घटनेचं राजकारण होतंय. नैसर्गिक घटनांमध्ये राजकारण करणं टाळलं पाहिजे, अशी आशा व्यक्त करताना मुंबईत जेव्हा इमारती पडतात, तेव्हा मुंबई…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा सकाळीच का घेतला, सरकारने स्पष्टच सांगितलं

नवी मुंबई:खारघरच्या मैदानावर महाराष्ट्र भूषण सोहळा भर उन्हात घेतल्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला, अशी…

नेत्यांसाठी व्हीआयपी सुविधा मग भक्त संप्रदायाची व्यवस्था का झाली नाही,अमोल मिटकरींचा सवाल

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खारगरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित…

महाराष्ट्र भूषणः ११ श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू; ८ मृतांची ओळख पटली; प्रशासनाकडून नावे जाहीर

खारघर/रायगड:निरुपणकार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा पाहण्यासाठी चार-पाच तास भर उन्हात बसल्याने ११ जणांना उष्माघाताने जीव गमवा. यापैकी आठ मृत व्यक्तींची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात…

श्री सदस्यांचे मृत्यू वेदनादायी, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या…

You missed