• Sat. Mar 14th, 2026

    तरुणाचा बुडून मृत्यू

    • Home
    • पारोळा धबधबा ओव्हरफ्लो, पाहण्यास पर्यटकांची मांदियाळी पण अघटीत घडलं; तरुणाचा दुर्दैवी अंत

    पारोळा धबधबा ओव्हरफ्लो, पाहण्यास पर्यटकांची मांदियाळी पण अघटीत घडलं; तरुणाचा दुर्दैवी अंत

    Hingoli News : हिंगोलीतील पारोळा धबधब्यात एका २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तरुण मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता, पण पोहण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला आहे. धोक्याची सूचना देऊनही पर्यटक…

    चार तरुण दुचाकीवरुन निघाले, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी धरणावर पोहोचले, काळाने डाव साधला, अन् विशीतला तरुण जीवाला मुकला

    Young Man Drowns To Death : चार तरुण मित्र दुचाकीवरून नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे येथून गांजे- ढेकळे परिसरात असलेल्या वांद्री धरण येथे पर्यटनासाठी आले होते. यावेळी चार तरुणांपैकी आदित्य खैरे हा…

    चार मित्र लग्नाला गेले, परतताना मात्र पोहण्याचा मोह आवरेना; निरा कालव्यात उतरताच तरुणाला काळाने घेरले

    Baramati News : पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी गेले असता एकावर काळाचा घाला पडला आहे. Lipi दीपक पडकर, बारामती…

    Sangli News: डेंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात दुर्दैवी अंत

    Dental college student Died : क्षितिजकुमार कुंडलिक क्षीरसागर २२ रा अहमदनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते…

    पाण्याचा अंदान न आल्याने तरुणाचा मृत्यू, गावावर शोककळा, नागपूर उच्च न्यायालयात होता कार्यरत

    बुलढाणा : होळी म्हटली की विशेषता ग्रामीण भागात गावापासून जवळच असलेल्या नदी मध्ये जाऊन किंवा मोठ्या घराच्या विहिरीमध्ये डुबक्या मारून रंगपंचमीचा मनमुराद आनंद घेतला जातो. वर्षातून एकदाच येणारा हा रंग…

    मित्र पोहण्यासाठी गेले; अचानक मोठा भाऊ बुडताना दिसला, वाचवण्यासाठी तरुणाने मारली उडी अन्…

    रायगड: महाड तालुक्यात शिवाजी वाळण कोंड येथे १९ वर्षाचा मुलगा धबधब्यात बुडाल्याची घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी साडेबाराच्या दरम्यान ही…

    पावसाळी पर्यटनाचा बळी! तलावात पोहण्यासाठी मारलेली उडी ठरली अखेरची, तरुणाचा दुर्दैवी अंत

    रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा दुर्दैवाने पहिला बळी गेला आहे. रत्नागिरी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटात पर्यटनासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा तलावात…

    You missed