• Sun. Sep 13th, 2026

आप्पासाहेब धर्माधिकारी

  • Home
  • जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन

जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन

प्रसाद रानडे, रायगड: महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं गांभीर्य सर्वांना…

राज ठाकरे महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींच्या भेटीला; मनसेच्या जमीन परिषदेची चर्चा

प्रसाद रानडे, रायगड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून त्यांनी सोमवारी सकाळी अलिबाग रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला १४ जणांच्या मृत्यूनं गालबोट, नेमकं काय चुकलं?

युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतून घेतला धडा, समर्थ बैठकीबाबत आप्पासाहेब धर्माधिकारींचा मोठा निर्णय

मुंबई: काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात भीषण दुर्घटना घडली होती. याठिकाणी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या…

आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे बनावट पत्र व्हायरल, पुण्यातील तरुणाला अटक

Maharashtra Bhushan : भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मतदान करू नका, असं महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे आवाहन करणारे खोटे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावे…

धर्माधिकारी यांच्या नावाचे समाजमाध्यमांवरील व्हायरल पत्र खोटे, प्रतिष्ठानचे स्पष्टीकरण

अलिबाग :महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक चुकीचा मजकूर असलेले पत्र शनिवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. पण हे पत्र तद्दन बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले…

खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव

नवी मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित सोहळ्यातील दुर्घटनेच्या आठवणी अनेक श्री सदस्यांसाठी दुःस्वप्न ठरत आहेत. उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे १४ जणांना यावेळी मृत्यूने गाठले. वसई येथील…

महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट पे ट्विस्ट; अजित पवारांनी CM एकनाथ शिंदेंना पाठवलं पत्र

मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यादृष्टीने अजित पवारांच्या गोटात हालचाली आणि चाचपणी सुरु असल्याचेही…

या एका गफलतीमुळे शेकडो श्रीसेवकांचे जीव गुदमरले, पिण्याच्या पाण्यासाठी नळ उभारले पण….

नवी मुंबई:खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेत उष्माघातामुळे १३ जणांचा जीव गेला होता. या घटनेचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे. यानंतर दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टी समोर…

महाराष्ट्र भूषण सोहळा: सोलापूरच्या महिलेचा उष्माघाताने बळी, लेकीचा मृतदेह पाहून आईचा हंबरडा

सोलापूर: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित सोहळ्यात उष्माघातामुळे १३ श्री सदस्यांचे बळी गेले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावच्या रहिवासी सविता संजय पवार…

You missed