राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार वर्षात तब्बल २५ लाख व्यक्तींना श्वानदंश, १०० जणांचा मृत्यू
मुंबई : भटक्या कुत्र्यांचे हल्ले व त्यांनी घेतलेल्या चाव्यांच्या राज्यात चार वर्षे दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये २५ लाख व्यक्तींना श्वानदंशाचा ‘प्रसाद’ मिळाला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे असलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०१९ ते ३०…
मुंबईतील पाच वॉर्डात पाणीकपात करण्याचा BMC चा निर्णय, कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक दोनची अंतर्गत पाहणी तज्ज्ञ समितीकडून उद्या, गुरुवारी केली जाणार आहे. त्यासाठी जलाशयाचा कप्पा रिक्त करणे आवश्यक असल्याने शहरातील पाच वॉर्डमध्ये…
मुंबईतील गोखले पुलाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेनंतर अंशत: खुला होणार, महापालिकेची माहिती
मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला मुंबई महापालिकेकडून गती दिली जात आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये १ हजार २७५ टन वजनाचे दोन गर्डर बसवण्यात येणार आहेत. त्यापैकी…
विज्ञानप्रसाराला लेखणीचे बळ! ‘इव्होक’च्या स्तंभलेखकांचा संमेलनात आश्वासक सूर, लोकसहभाग ठरणार गरजेचा
मुंबई : पृथ्वीतलावर आणि या अंतराळातही विज्ञान-तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल होत आहेत. पर्यावरण संवर्धनाचे आव्हान आपल्यापुढे आहे. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे देशाच्या वाटचालीला वेग तर मिळाला आहे, मात्र कृत्रिम प्रज्ञेने नवी आव्हाने उभी…
पाच हजार शाळा दत्तक देणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा, सुविधा अपुऱ्या पडत असल्याने निर्णय
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांच्या स्थितीमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील एका नामांकित उद्योगसमूहाने ५ हजार शाळा दत्तक घेण्याची तयारी दर्शविली…
साहित्यखरेदी आणि कंत्राट मिळवून देण्यासाठी लाचखोरी, तीन रेल्वे अधिकाऱ्यांना दणका, सीबीआयकडून अटक
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: रेल्वेतील साहित्यखरेदी, तसेच पुरवठ्याचे कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबईतील तीन उच्चपदस्थ सीबीआयने शुक्रवारी अटक केली. मध्य रेल्वेच्या मुख्यालयातील उपमुख्य (मटेरियल)व्यवस्थापक…
कर्जतच्या विचार मंथन शिबिरात घरातील गोष्टी बाहेर, अजित पवारांचे काका शरद पवारांवर थेट आरोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ असा…
कार्यक्रमाआधी ‘मालवण’ युद्धनौकेचे जलावतरण; पाणबुडीविरोधी युद्धनौकेची कोचीनमध्ये उभारणी
मुंबई : मालवणचा समुद्रकिनारा नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाला असताना, त्या कार्यक्रमाआधीच ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदलाने ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी…
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, विमा कंपन्या नॉट रिचेबल, भरपाईचे ८४९ कोटी प्रलंबित
मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे ठाकले असतानाच पीक विमा कंपन्या ‘नॉट रिचबेल’ झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…
दहशतवादाला खतपाणी, पाकचा निधीस्त्रोत थांबवण्यात यश; निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारेंशी बातचित
मुंबई :‘दहशतवादाला कायम खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा जागतिक निधी स्रोत थांबविण्यात भारताला यश आले आहे. दहशतवादाला या माध्यमातूनही भारताकडून उत्तर दिले जात आहे’, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त)…