• Fri. Jul 3rd, 2026

    mumbai news

    • Home
    • मराठा समाजाला दिलासा मिळणार, राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावणार, मोठा निर्णय होणार?

    मराठा समाजाला दिलासा मिळणार, राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावणार, मोठा निर्णय होणार?

    Maratha Reservation : महाराष्ट्र सरकार मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून लवकरच तो राज्य सरकारकडे दिला जाऊ शकतो.

    मुंबईतील जलवाहिन्या झाल्या जुन्या, नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्या, BMC बांधणार जलबोगदा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतला पाणीपुरवठा करणारे जलवाहिन्यांचे जाळे जुनाट झाले आहे. त्यामुळे जलवाहिन्यांच्या समस्येतून मुंबईकरांना वारंवार पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन, शहराच्या विद्यमान…

    ‘बीकेसी’ची कोंडी फुटणार, पावसाचे पाणीही तुंबणार नाही, एमएमआरडीएची विशेष योजना

    म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) जलमय न होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत ‘जी’ ब्लॉकमधील नाल्याला विशेष भिंतीसह पाण्याच्या सुरळीत…

    टॅक्सीचं दार उघडताच बाईकस्वार दाणकन् धडकला, बाईंचा ‘मंत्रालयीन तोरा’, अखेर गर्दीने न्याय केला

    Mumbai News : प्रकरण चिघळत असल्याचे पाहून सरकारी बाई गर्दीतून काढता पाय घेत होत्या, इतक्यातच गर्दीतील एकजण ओरडला, ‘त्या बाई बघा, पळून चालल्यात!’ आणि मग घडलं…

    मुलाप्रमाणे वृद्ध दाम्पत्यानं विश्वास ठेवला; मात्र नऊ कोटींवर बँक रिलेशन मॅनेजरनं मारला डल्ला

    मुंबई: दक्षिण मुंबईतील पेडर रोड परिसरातील एका वृद्ध व्यावसायिक दाम्पत्याला बँकेच्या रिलेशन मॅनेजरने दगा दिला. वृद्ध दाम्पत्याने मुलाप्रमाणे या मॅनेजरवर विश्वास ठेवला आणि त्याचाच गैरफायदा घेत त्याने तब्बल नऊ कोटी…

    गोळीबारांच्या घटनांवरून विरोधक आक्रमक, राज्यात गुंडाराज सुरू असल्याचा आरोप, राष्ट्रपती राजवटीची मागणी

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राज्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…

    महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, निवडणूक घ्या, जनतेच्या मैदानात या : उद्धव ठाकरे

    मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरण, राज्यातील वाढलेली गुंडगिरी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राचं मन आणि…

    राज्यात १६ जिल्ह्यांत उभारणार ‘मधाचे गाव’; पहिल्या टप्प्यात ठाणे, पालघरसह ‘या’ गावांची निवड

    मुंबई : राज्यात लवकरच १६ जिल्ह्यांत मधाचे गाव उभारले जाणार आहे. या १६ जिल्ह्यांमध्ये ठाणे आणि पालघर, सातारा यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश असून याची तयारी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने विभागाने…

    अग्निसुरक्षा बंधनकारक, निवासी-व्यावसायिक गगनचुंबी इमारतींना द्यावा लागणार अहवाल अन्यथा वीज अन् पाणी बंद

    म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील निवासी आणि व्यावसायिक गगनचुंबी इमारतींमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना करून जानेवारी आणि जुलै अशा प्रत्येक सहा महिन्यांनी ऑनलाइन अग्निसुरक्षा अहवाल अग्निशमन दलाला सादर करणे…

    मशीनमध्ये पैसे भरताना दोघांची एन्ट्री, मदतीच्या बहाण्याने महिलेला गंडा, फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    Mumbai News: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी गेलेल्य व्यक्तींना बोलण्यात गुंतवून फसणूकीच्या घटना वाढल्या आहेत. मुंबई पोलीसांनी हातचालाखी करत गुन्हे करणारी टोळी उघडकीस आणली आहे.

    You missed