अबब! नाशिककरांनी रिचवले तब्बल साडेचार कोटी लिटर मद्य, १० महिन्यांत ५ हजार ११३ कोटींचा महसूल
Contributed by प्रवीण बिडवे | Authored byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 21 Feb 2025, 10:54 am Nashik News: सन २०२३-२४ मध्ये याच कालावधीत चार कोटी २८ लाख ११…
गड, देवस्थानांचे दर्शन होणार सुलभ! राज्यातील ४५ दुर्गम स्थळी रोप-वे उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
राज्यातील दुर्गम गड, थंड हवेची ठिकाणे, उंचावरील देवस्थाने पाहणे आता आबालवृद्धांच्या आवाक्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या साथीने राज्य सरकारने राज्यात ४५ रोप-वे उभारण्यास मान्यता दिली. महाराष्ट्र टाइम्सrope way AI मुंबई…
शिवसृष्टीसाठी राज्य सरकार देणार ५० कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असे आम्ही तिघे मावळे आहोत. एकनाथ शिंदे हे छत्रपतींना मानणारे आहेत. अजितदादा पुण्याचे आहेत. शिवसृष्टीच्या निर्मितीसाठी महायुती सरकार काही कमी पडू देणार नाही, अशी…
शेतकऱ्यांचा ‘रेशीम ‘बंध; मागील दोन वर्षांचा उत्पादनाचा विक्रम यंदा मोडीत निघणार
Silk Farming In Maharashtra: मागील नऊ महिन्यांमध्ये एकूण १९० कोटी रुपये मूल्याचे तूती रेशीम उत्पादित करण्यात आले. आर्थिक वर्ष पूर्ण होईपर्यंत यात किमान ५० ते ६० कोटी रुपयांची भर पडण्याची…
Ladki Bahin Yojana: तीन भावांची लाडक्या बहिणींशी गद्दारी; राज्य सरकारवर नाना पटोलेंची टीका
Ladki Bahin Yojana: सरकारने पाच लाख बहिणींना अपात्र केले असून आणखी काही लाख बहिणींना असेच अपात्र केले जाण्याची शक्यता आहे. ही कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी गद्दारी आहे,’ अशी टीका काँग्रेस…
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा का नाही? मुंबई हायकोर्टाचा सरकारला सवाल
Akshay Shinde Encounter Case: आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असल्याचा स्पष्ट ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात आला असतानाही पोलिसांविरोधात अद्याप एफआयआर का नोंदवण्यात आला नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने…
Devendra Fadnavis: उद्योगांना त्रास दिल्यास थेट ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis: उद्योगांना त्रास देणारा कोणत्याही पक्षाचा असला, तरी त्याला सोडू नका. उद्योगांना त्रास देणाऱ्या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) माध्यमातून कारवाई करा,’ असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
‘शिवभोजन’ बंद होणार? पुढील आर्थिक वर्षात योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार
Shiv Bhojan Thali Yojana: आगामी आर्थिक वर्षात शिवभोजन योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे समजते. या योजनेसाठी आर्थिक तरतूद न केल्यास ती आपोआप संपुष्टात येईल, असे सांगण्यात येते. हायलाइट्स:…
पालकांच्या खिशाला बसणार फटका! १ एप्रिलपासून शालेय बसच्या भाडेदरात थेट १८ टक्क्यांनी वाढ
School Bus Fare Hike: स्कूल बस ओनर्स असोसिएशनने (एसबीओए) मुंबईसह राज्यात १८ टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून अर्थात १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. महाराष्ट्र…
राज्यात ५,४०० ‘आपदा मित्र’; आपत्तीशी सामना करण्यासाठी सरकार १६ जिल्ह्यांमध्ये करणार निवड
Contributed by भाग्यश्री लहाने | Edited byकिशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 30 Jan 2025, 2:18 pm Aapda Mitra: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत देशभरात ‘आपदा मित्र’ ही संकल्पना राबविली…