साताऱ्याचं पालकमंत्री पद न मिळाल्यानं नाराजीच्या चर्चा, शिवेंद्रराजेंनी मौन सोडलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2025, 2:08 pm पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या आहेत असं शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.सातारचं पालकमंत्री पद दिलं नसल्यानं नाराजी असल्याचं काही कारण नाही असं शिवेंद्रराजे म्हणाले.मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या…
संतोष देशमुखांचं कुटुंब उपोषण करू नका सांगायला आलेलं, पण मराठ्यांना न्याय द्यायचाय | मनोज जरांगे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2025, 4:25 pm मराठा आरक्षणासाठी मनोज जारंग पाटील २५ जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं.आमच्या मागण्यांची सरकारनं अंमलबजावणी…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं उद्यापासून सातवं उपोषण, अंतरवाली सराटीत काय परिस्थिती?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2025, 6:10 pm मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील २५ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु करणार आहेत.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सातव्यांदा उपोषण सुरू करणार आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून…
पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, नाशिकवर दादा भुसे, कोकाटेंची दावेदारी; महाजन कुंभमेळामंत्री?
Nashik Guardian Minister: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाल्यानंतर या पदावर आता शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून ॲड. माणिकराव कोकाटेंनी दावा ठोकला आहे. महाराष्ट्र टाइम्सbhuse mahajan…
Neelam Gorhe: पालिका निवडणूक स्वबळावर लढणार; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचे संकेत
Neelam Gorhe: मुंबई, ठाणे वगळता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती होईल असे वाटत नाही. तिथे मैत्रीपूर्ण वातावरणात लढती होण्याची शक्यता असून, त्यासाठी आम्ही तयार आहोत,’ अशा शब्दांत विधान परिषदेच्या…
छगन भुजबळ यांचे आस्ते कदम! आधी ‘ओबीसीं’ची मोट बांधणार; राष्ट्रवादी सोडण्याबाबत विचारपूर्वक निर्णय
Chhagan Bhujbal: देशभरात पुन्हा ओबीसी एल्गार पुकारण्याचा निर्धार व्यक्त करीत ओबीसी एकजुटीचा नारा देतानाच घाईघाईत प्रश्न सुटत नसल्याने देशभरातील ‘ओबीसीं’शी चर्चा करून विचारपूर्वक निर्णय घेईन, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.…
Uddhav Thackeray: मंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
Uddhav Thackeray On Mahayuti: राज्य मंत्रिमंडळातील मंत्री हे अडीच वर्षांनी बदलणार असल्याचे सांगण्यात येते आहे. मंत्र्यांप्रमाणे मग मुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार आहेत का? की केवळ आमदारांना खेळवत ठेवून आपल्या खुर्च्या…
फडणवीसांचा माझ्यासाठी आग्रह, भुजबळ अजित पवारांवर संतापले
Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2024, 7:09 pm महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत.मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निराशा असल्याचं भुजबळांनी सांगितलं.छगन भुजबळ…
नाही तर मतदारसंघात जाणं अवघड! अपक्ष आमदारानं थेट मंत्रिपद मागितलं, शिवरायांशी नातं सांगितलं
जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधिमंडळात भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघाचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेलं कनेक्शन सांगितलं. महाराष्ट्र…
राजकारण सोडण्याचा निर्णय, पण गोपीनाथ मुंडेंनी समजावलं…मंत्री माधुरी मिसाळ यांची कहाणी
Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2024, 11:39 pm २८ फेब्रुवारी २००३…पुण्यातील टिळक रस्त्यावर एक धक्कादायक घडना घडली. भाजपचे नगरसेवक सतीश मिसाळ यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी…