शेतकऱ्यांच्या आशेवर ‘पाणी’; जळगावसह येवल्यात पुन्हा ‘अवकाळी’चा मारा, निफाडमध्ये गारपीट
Unseasonal Rain Crop Loss: द्राक्ष हंगामाच्या शेवटी आणखी थोडा अपेक्षित दर मिळण्याची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवरच ‘पाणी’ फेरले. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले हायलाइट्स: द्राक्ष, कांदा, गहू पिकांचे…
एक रुपयात शेतकऱ्यांना विमा दिला, कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, रविकांत तुपकर कोकाटेंवर बरसले
Authored byमानसी देवकर | Contributed byअमोल सराफ | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2025, 8:24 am कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झालाय. भिकारीही एक रुपया घेत नाही…
वांगी लागवडीमुळे शेतकरी झाला लखपती, ५ महिन्यातच १५ टन वांग्यांची विक्री
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2025, 9:35 pm वांग्याची शेती करून एक शेतकरी लखपती झालाय. पारंपरिक शेतीमध्ये भाजीपाल्याचे रोप लावले जाते पण कळंब तालुक्यातील निपाणी इथं राहणाऱ्या अमर गुंड या तरुण…
बीडचा कॉम्प्युटर इंजिनियर बनला शेतकरी, तुती लागवडीतून कमवला लाखोंचा फायदा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Feb 2025, 9:47 pm बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळी भाग डोळ्यासमोर येतो.. त्यातही सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून सुद्धा बीडकडे पाहिलं जातं. मात्र याच बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता शेतीला २४ तास स्वस्तात वीजपुरवठा, फडणवीसांची घोषणा
मुंबई : शेतकऱ्यांना आता २४ तास स्वस्तात वीजपुरवठा होणार आहे. सुमारे ९ हजार मेगावॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली.…
शेतकऱ्यांना दिलासा! नांदेडच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर
नांदेड: नांदेड जिल्ह्यात एकीकडे पावसाने ओढ दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आता नांदेडच्या केळीला २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. तीन महिन्यांपूर्वी…
बळीराजाच्या आकाशाकडे नजरा; धूळपेरणी होऊन पाऊस नाही, दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता
गणेश जाधव, फुलंब्री : मान्सून येईल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी आणि मका पिकाची धूळपेरणी केली. मान्सूनचे आगमन लांबले आणि अवकाळी पाऊस आला. अवकाळी पावसाने धूळपेरणी धोक्यात आली…
उन्हापासून पीक वाचवण्याची धडपड; मोटरमध्ये शॉर्टसर्किट, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा करुण अंत
Farmer Died due to Shock in parbhani | परभणीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परभणीत खूप ऊन आहे, त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी देण्याची गरज असते. पांडुरंग व्यंकटी मुळे शेतात पिकांना पाणी…