• Sat. Jun 6th, 2026

    maharashtra farmers

    • Home
    • शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, १० दिवसांत कर्जमाफी होणार, कृषीमंत्री भरणेंची घोषणा

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, १० दिवसांत कर्जमाफी होणार, कृषीमंत्री भरणेंची घोषणा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 3:09 pm शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. येत्या ८ ते १० दिवसांत कर्जमाफी केली जाईल,…

    एकनाथ शिंदे पॉवरफुल! शरद पवारांसह मविआला मोठा झटका; २५००० कार्यकर्ते शिवसेनेत

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 May 2026, 10:36 am ऐतिहासिक पक्षप्रवेशाचा सोहळा लातूरच्या अहमदपूर या ठिकाणी पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तब्बल २५ हजारहून अधिक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. शरद पवार यांच्या…

    विदर्भ मराठवाड्यात इंधन तुटवडा ते पावसामुळे नुकसान; कृषीमंत्री भरणेंचं शेतकऱ्यांना आवाहन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 May 2026, 3:12 pm राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. एकीकडे इंधन टंचाई आणि तुटवड्यामुळे सामान्य नगरिकांपासून शेतकरी देखील चिंतेत असताना कृषीमंत्र्यांनी…

    ‘महाराष्ट्रावर अल निनोचं मोठं संकट, पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर’, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची माहिती

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उच्च स्तरीय अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यावर आगामी काळात अल निनोचं मोठं संकट येण्याची…

    खरीप पीकविम्याचा रुपयाही मिळाला नाही, फडणवीस सरकारवर नाराजी, शेतकरी संतप्त

    जालना जिल्ह्यातील शेतकरी वर्गात सरकारविरोधात तीव्र नाराजी निर्माण झालीय.हेक्टरी १७ हजार रुपये विमा रक्कम देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती.मात्र मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, असं म्हणत शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.अनेक…

    Gudi Padwa Unseasonal Rain : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिल

    गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात धाराशिव, जालना, सांगली आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली असून रब्बी पिकांसह द्राक्ष, आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. आनंदाच्या सणावर अवकाळीचं…

    गॅस संपल्याने हॉटेल बंद, वीज व्यवस्थेवरही परिणाम? जयंत पाटलांनी व्यक्त केली मोठी भीती

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Mar 2026, 1:55 pm पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता भारतातही पाहायला मिळतेय. महाराष्ट्राला देखील या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. राज्यात घरगुती वापरासाठीच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे.…

    मुलगा आधुनिक शेतकरी असेल तर पहिली चॉईस त्याला द्या; बदलत्या लग्नसंस्थेवर गुलाबराव पाटील यांचे मत

    Maharashtra Times•15 Dec 2025, 12:32 pm एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या लग्नाचा किस्सा सांगितला. मी बायको सुद्धा पाहिली नव्हती, वडिलांनी सांगितले अन् लग्न केले, असे ते म्हणाले. पूर्वी…

    रोहित पाटलांचं आर आर आबांच्या पावलावर पाऊल; विधानसभेत शेतकऱ्यांसाठी खणखणीत भाषण

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•13 Dec 2025, 11:57 am Timelesss Relaxing Music Follow विधानसभेत आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला. रोहित पाटलांच्या भाषणाने सभागृहाला आर आर आबांची आठवण झाली.…

    अजित पवारांनंतर राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान; कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंना टोला

    Maharashtra Times•9 Nov 2025, 11:08 am Follow मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केलंय.सोसायटी काढायची, कर्जबाजारी व्हायचं आणि कर्जमाफी मागायची, असे ते म्हणाले.राधाकृष्ण विखेंनी केलेल्या या विधानामुळे…

    You missed