उपनेतेपदाचा राजीनामा दिला, आता पुढं काय करणार, बबनराव घोलप यांनी एका वाक्यात विषय मिटवला
नाशिक : बबनराव घोलप यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत मी उपनेतेपदाचा राजीनामा दिलेला आहे, असं म्हटलं. आठ दहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, हे जे ४० लोकं निघून…
लाठीमार करण्यासाठी पोलिसांना मंत्रालयातून फोन गेला होता-तो फोन कुणाचा? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगोलग अंबडच्या आंतरवली गावात जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तुमच्या केसालाही धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून…
Maharashtra Politics: संजय राऊतांचा खास मोहरा शिंदे गटात, ठाकरे गटाचा आणखी एक नगरसेवक फुटला
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रोळी, कन्नमवारनगर येथील माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. सावंत…
इंडियाच्या बैठकीपूर्वी महायुतीचं टेन्शन वाढवणारी गोष्ट सांगत अशोक चव्हाण काय म्हणाले?
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचं प्रास्ताविक खासदार संजय राऊत यांनी केलं. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते नाना पटोले, अशोक चव्हाण,…
संजय राऊतांकडून दंगलीचं भाकित; भाजपच्या नेत्यांनी घेरलं, थेट ATS ला पत्र पाठवलं
मुंबई: राम मंदिराच्या उद्घाटनावेळी देशात जाणीवपूर्वक दंगली घडवून आणण्याचा कट आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार नितेश…
घड्याळ चिन्ह अन् अजित पवारांचं नेतृत्त्व, सुनील तटकरेंनी सभेआधी प्लॅन सांगितला
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीगनरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हाला टी- ट्वेंटी आणि ५० षटकांचे सामने जिंकायचे असल्याचं…
तुम्ही नातीगोती सांभाळायची, मग कार्यकर्त्यांनी का लढायचं? काका पुतण्याच्या भेटीवर राऊत संतापले
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. याआधीही अजित पवारांनी शरद पवारांशी चर्चा केली. त्यांच्या अशा भेटीने महाराष्ट्रात मोठा संभ्रम निर्माण होतोय. ज्यांनी आपल्या विरोधी…
पेटलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येईना, तुम्ही कसले विश्वगुरू? राऊतांचा मोदींवर हल्लाबोल
मुंबई : गेल्या ७० दिवसांपासून धुमसलेलं मणिपूर तुम्हाला शांत करता येत नाही आणि इथे बसून तुम्ही जगाचे प्रश्न सोडवू इच्छिता, त्यांचे भक्त त्यांना विश्वगुरु म्हणवतात. त्यांना मला सांगायचंय आधी पेटलेलं…
जुमलेबाज आणि घोटाळेबाज आसपास, मोदींच्या शेजारी ७० हजार कोटींचा घोटाळा उभा होता : संजय राऊत
मुंबई : गेल्या ९ वर्षात भाजपला एनडीएची आठवण झाली नव्हती. परंतु आम्ही पाटणा आणि बंगळुरुला जमलो, तेव्हा मोदी-शाह-नड्डांना एनडीए आठवली. आम्ही एकत्र जमलेलो पाहून त्यांना भीती वाटते आहे. विरोधकांच्या आघाडीला…
पवारसाहेबांच्या जागी असतो तर दादांना दारात उभं केलं नसतं, गेट लॉस्ट म्हटलं असतं: संजय राऊत
मुंबई : “ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षाविरोधात जाऊन पाऊल उचललं, त्यांना आम्ही आमच्या दारात प्रवेश देत नाही. पण सगळेच पक्ष किंवा त्यांचे नेते हे शिवसेनेप्रमाणे वागतील, असं…