नव्या संसदेत बसविण्यात येणाऱ्या राजदंडाचे काय आहे कोल्हापूर कनेक्शन? जाणून घ्या
कोल्हापूर: येत्या रविवारी देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या नव्या संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी नंदी अंकित असलेला राजदंड नव्या संसद भवनात स्थापित करण्यात…
मजुरी करणाऱ्या संतोषच्या लग्नासाठी अख्खं गाव एकटवलं, वर्गणी काढून धुमधडाक्यात लग्न लावलं
कोल्हापूर: लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले,आजारी आई आणि हातावरचे पोट आणि घरची सर्व जबाबदारी अश्या हालाखीची परिस्थिती संतोष याच्यावर, कमी शिक्षणामुळे मोलमजुरी केल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र,ज्याच्या मागे कोणी नाही त्याच्या मागे…
करणी केल्याचा संशय; शेजारी घरात घुसला, ताटावर बसलेल्या कुटुंबावर सपासप वार, एकाचा मृत्यू
कोल्हापूर: करणी केल्याच्या संशयावरून मंगळवारी रात्री घरात जेवत असलेल्या कुटुंबावर छोट्या तलवारीने सपासप वार करून सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आझाद मुकबुल मुलतानी (वय वर्ष ४८) असे…
Kolhapur News: प्रियसीने कोणी नसलेले पाहून घरी बोलवले; अचानक घरचे आले अन् प्रियकराने गमावला जीव
कोल्हापूर: येथील भुदरगड तालुक्यातील पाचर्डे गावात प्रियसीने घरात कोणी नसलेल पाहून घरी भेटायला बोलवलेल्या अल्पवयीन प्रियकराचा अचानक घरचे आल्याने सापडल्यावर पळून जाताना विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. शुभंकर संजय कांबळे…
राजर्षी शाहू महाराजांसाठी कोल्हापूर १०० सेकंद स्तब्ध होणार, लाडक्या राजाला अनोखं अभिवादन
कोल्हापूर: लोकराजा राजर्षी शाहूंसाठी आज सकाळी दहा वाजता कोल्हापूर शंभर सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहणार आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू…
मी पुन्हा येईन! देवेंद्र फडणवीसांच्या कोल्हापूरातील सूचक वक्तव्याने तर्कवितर्कांना उधाण
कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची तारीख जवळ येऊन ठेपली असतानाच महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. शरद पवार यांनी दिलेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आणि राष्ट्रवादीतील संभाव्य…
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं ८९ व्या वर्षी निधन, कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार
कोल्हापूर: लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते.सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार…
पन्हाळगडावर ३५० वर्षानंतर तोफा धडाडल्या, छत्रपती शिवाजी महाराजांची साक्ष देणाऱ्या तोफांना तोफ गाडा मिळाला
कोल्हापूर: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ या घोषणा देत तब्बल साडेतीनशे वर्षांपासून बंद असलेल्या तोफांची वात पेटवून पन्हाळगडावर पुन्हा तोफांचा आवाज घुमला आहे. किल्ले पन्हाळगडावरील गेल्या अनेक…
संभाजीऐवजी ए संभ्याSSSS म्हणाला, मित्राने तोंडावर खुरप्याने वार करताच रक्ताची धार लागली
कोल्हापूर:आपण अनेकदा आपल्या मित्रांना त्यांच्या नावावरुन चिडवत असतो. संपूर्ण नाव न उच्चारता ‘अव्या’, ‘रम्या’, ‘मन्या’, ‘सुन्या’, असा अपभ्रंश करुन मित्रांना हाक मारली जाते. थट्टा म्हणून हा प्रकार चालूनही जातो. मात्र,…
छ. राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान संपन्न, महाडिक पाटील गट आमने सामने, निकालाची प्रतीक्षा
कोल्हापूर:जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ९१.१२ टक्के मतदान चुरशीने व अटीतटीनं…