• Wed. Jul 22nd, 2026

    farmer

    • Home
    • NTPC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं, नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर ठेवला मृतदेह

    NTPC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं, नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर ठेवला मृतदेह

    एनटीपीसी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याने नोकरी न मिळाल्याने स्वत:ला संपवलं. मृत शेतकऱ्याची ५ एकर जमीन प्रकल्पात गेली होती आणि वाढीव पैशांसाठी ते प्रयत्नशील होते. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी एनटीपीसीच्या गेटसमोर…

    तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग पाण्याअभावी वाळली, नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2025, 1:37 pm जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाचा तडाखा वाढला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण…

    स्वतःच्या लग्नात मोटारसायकलवर मिरवणूक काढली, आता मुलाच्या लग्नात थेट हेलिकॉप्टरने नववधूची एन्ट्री!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2025, 10:11 pm धाराशिवच्या अंतरवाली गावात शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी…त्यांच्या मुलाच्या लग्नात थेट हेलिकॉप्टरने मिरवणूक काढली. आपल्या स्वतःच्या लग्नात मोटारसायकलवरून मिरवणूक काढणाऱ्या…शेतकरी शिकेतोड यांचा थाट पाहून…

    शेतकऱ्यांनो, पीक कर्जाचे पैसे भरा! अजित पवारांनी डेडलाईन सांगितली; भलीमोठी यादीच वाचली

    Ajit Pawar: सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. Lipi – दीपक पडकर…

    हमीभाव खरेदी केंद्राची तारीख वाढवून मिळावी, लातूरमधील ५० टक्के शेतकरी वेटींगवर, काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2025, 9:04 pm लातूर जिल्हा हा सोयाबीनचा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. एकूण क्षेत्रापैकी ६५ ते ७० टक्के शेतकरी सोयाबीनचा फेरा करतात.लातूर जिल्ह्यातील एकूण ५६ खरेदी…

    शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; बैठकीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गावातून पिटाळून लावलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jan 2025, 8:16 pm शक्तिपीठ महामार्ग नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील काही गावातून जात आहे. आज उमरी गावात अचानक मंडळ अधिकारी, तलाठी आणि काही इतर कर्मचारी आले. शक्तिपीठ…

    Weather Alert : राज्यात पुढचे २ दिवस अवकाळीचे, गारपीटीसह वादळी पाऊस; या भागांना अलर्ट जारी

    मुंबई : राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात आहे. अशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. अशात राज्याला पुन्हा एकदा गारपिटीसह…

    शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! मोसंबीच्या लागवडीत घसरण; नंतर ३ एकरात लावले खजूर अन्…

    जालना: जिल्ह्यातील शेतकरी आता त्यांच्या शेतीत नवनवे प्रयोग करीत आहेत. अभ्यासपूर्ण माहिती घेऊन केलेले हे प्रयोग तुफान यशस्वी ठरत असल्याने भरघोस आर्थिक उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू फुलले आहे. जालना जिल्ह्यातील…

    उन्हापासून पीक वाचवण्याची धडपड; मोटरमध्ये शॉर्टसर्किट, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा करुण अंत

    Farmer Died due to Shock in parbhani | परभणीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परभणीत खूप ऊन आहे, त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी देण्याची गरज असते. पांडुरंग व्यंकटी मुळे शेतात पिकांना पाणी…

    उंची कमी असल्याने गावकऱ्यांनी हिणवलं, पठ्ठ्याने चॅलेंज स्वीकारलं, थेट १०० क्विंटल कांदा पिकवला

    अमरावती:जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात राळेगाव येथील शेतकरी अक्षय चोरे हा सर्वांना परिचित असलेल्या शेतकरी त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची उंची अवघे तीन फूट उंची असल्याने अनेक जण त्याला हिणवायचे. तू काय…

    You missed