• Sat. Mar 7th, 2026

    तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग पाण्याअभावी वाळली, नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत

    तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मोसंबीची बाग पाण्याअभावी वाळली, नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 May 2025, 1:37 pm

    जालना जिल्ह्यातील बदनापूर अंबड तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून उन्हाचा तडाखा वाढला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात दुष्काळामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली परिसरातील फळबागा संकटात सापडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोसंबीसह इतर बागांचे मोठ्या प्रमाणात कधी न भरुन निघणारे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलीय.पाण्याअभावी मोसंबीच्या बागा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोसंबीच्या फळबागांची परिस्थिती पाण्याअभावी चिंताजनक असल्याने शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी करण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed