• Sat. Sep 21st, 2024

farmer

  • Home
  • Weather Alert : राज्यात पुढचे २ दिवस अवकाळीचे, गारपीटीसह वादळी पाऊस; या भागांना अलर्ट जारी

Weather Alert : राज्यात पुढचे २ दिवस अवकाळीचे, गारपीटीसह वादळी पाऊस; या भागांना अलर्ट जारी

मुंबई : राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात आहे. अशात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. अशात राज्याला पुन्हा एकदा गारपिटीसह…

शेतकऱ्याच्या जिद्दीला सलाम! मोसंबीच्या लागवडीत घसरण; नंतर ३ एकरात लावले खजूर अन्…

जालना: जिल्ह्यातील शेतकरी आता त्यांच्या शेतीत नवनवे प्रयोग करीत आहेत. अभ्यासपूर्ण माहिती घेऊन केलेले हे प्रयोग तुफान यशस्वी ठरत असल्याने भरघोस आर्थिक उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू फुलले आहे. जालना जिल्ह्यातील…

उन्हापासून पीक वाचवण्याची धडपड; मोटरमध्ये शॉर्टसर्किट, विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा करुण अंत

Farmer Died due to Shock in parbhani | परभणीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू. परभणीत खूप ऊन आहे, त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी देण्याची गरज असते. पांडुरंग व्यंकटी मुळे शेतात पिकांना पाणी…

उंची कमी असल्याने गावकऱ्यांनी हिणवलं, पठ्ठ्याने चॅलेंज स्वीकारलं, थेट १०० क्विंटल कांदा पिकवला

अमरावती:जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात राळेगाव येथील शेतकरी अक्षय चोरे हा सर्वांना परिचित असलेल्या शेतकरी त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची उंची अवघे तीन फूट उंची असल्याने अनेक जण त्याला हिणवायचे. तू काय…

पावसाच्या भीतीने शेतातला गहू काढायला घेतला, आकाशातून वीजेचा लोळ शेतकऱ्याच्या अंगावर अन्…

धुळे: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. शनिवारी धुळ्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले आणि विजांचा कडकडाट झाला. अशातच अंगावर…

कर्ज फेडायला आजोबांकडे पैसेच उरले नाहीत, हताश होऊन इहलोकीची यात्रा संपवली

अहमदनगर: कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील विविध कर्ज कमी होत नाहीत. त्यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्याही सुरूच आहेत. गावातील सोसायटीकडून…

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या निकष

मुंबई : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…

You missed