• Sun. Sep 20th, 2026

मुंबई न्यूज

  • Home
  • Eknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

Eknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी…

Shiv Sena Hearing : शिवसेनेची सुनावणी रंगतदार मोडवर, पक्षात बंड का झालं? शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं कारण, वाचा A टू Z युक्तिवाद

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. या युक्तिवादात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच…

Kolhapur News : कोल्हापुरात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर, दोन पक्षांच्या गटनेत्यांमध्येच जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर महापालिकेत महायुतीच्या गटनेत्यांमध्येच राडा झाल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आदिल फरास यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालं. या घटनेची सध्या कोल्हापुरात चांगलीच चर्चा…

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, पत्रकारांना दिली प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. विशेष म्हणजे कॅबिनेट बैठक सोडून ते दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत दाखल होताच त्यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं…

Tarannum Khan : हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न, पण नियतीने दुसऱ्या मार्गाला नेलं अन् ठरली मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बारबाला , तेलगीने एका रात्रीत तिच्यावर 90 लाख उधळले

मुंबईत 1992-93 च्या काळात हिंदू-मुस्लीम दंगल उसळली होती. या दंगलीत तरन्नुम खान हिचं सायन येथील घर जळालं होतं. परिस्थिती अत्यंत बेताची होती. अशा परिस्थितीत हवाई सुंदरी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरन्नुमला…

Mumbai Alibaug Ferry : मुंबई-अलिबाग जलप्रवास पुन्हा वेग घेणार; 1 सप्टेंबरपासून फेरीबोट सेवा सुरू

मुंबई ते अलिबाग प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या तीन महिन्यांपासूनच्या विश्रांतीनंतर मुंबई-अलिबाग सागरी प्रवासाला सुरुवात होणार आहे. मुंबई-अलिबाग फेरीबोट पुन्हा सुरु होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…

NCP Party Meeting : ‘देवगिरी’ बंगल्यावर खल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची…

Mumbai News : मुंबईच्या उच्चभ्रू परिसरात मन हेलावणारी घटना, आठ वर्षांचा अंश रस्ता ओलांडत होता, मागेपुढे गाडी नव्हती, अचानक लक्झरी कार आली अन् होत्याचं नव्हतं

मुंबईत आठ वर्षीय चिमुकल्याला एक भरधाव कारने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी महिला कारचालकाला अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कधी येणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा मोठा पाऊस यावा, अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे ऊन पडत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण…

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान टप्याटप्याने वाहतूक ब्लॉक

समृद्धी महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. समृद्धी महामार्गावर सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक टप्याटप्याने ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान…

You missed