महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा उतरला आहे. यामुळे वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. दरम्यान, मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील दोन अधिकाऱ्यांवरील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी सीआरएमएसच्या सीएसएमटीवरील आंदोलनामुळे दुर्दैवाने दोन जणांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर, अजित पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने कोरेगाव IT पार्कजवळील 40 एकर सरकारी जमीन कमी दरात खरेदी केल्याचा आरोप समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे दिवसभरातील अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर
