• Sat. Jun 13th, 2026

    ratnagiri news

    • Home
    • १४ नगरसेवकांनी व्हीप झुगारला, महाविकास आघाडी फुटली; उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर

    १४ नगरसेवकांनी व्हीप झुगारला, महाविकास आघाडी फुटली; उपनगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर

    लांजा:रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. लांजा राजूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्या गटातील लांजा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला…

    डोळ्यादेखत मोठा भाऊ बुडत होता, हतबल झालेल्या धाकट्याने तिथेच टाहो फोडला, दोघांचा मृत्यू

    रत्नागिरी :रत्नागिरी शहराजवळ भाटे पुलाच्या खाडीजवळ दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. मृतांमध्ये यामध्ये प्रणय जाधव (वय वर्षे २४) आणि रेहान अब्दुल्ला शेख ( वय…

    कोल्हापूरला जाताना कार दरीत, एका फोनवर देवरुख पोलिसांची तत्परता, चिमुकलीसह दाम्पत्य बचावलं

    रत्नागिरी : कोल्हापूर येथील एका दाम्पत्याची गाडी खोल दरीत कोसळल्यानं ते संकटात सापडले होते. मार्गावरील मध्यरात्री दोन वाजता शंभर फूट दरीत कोसळलेल्या गाडीतील लोकांचा जीव वाचवण्यात देवरूख पोलिसांच्या सतर्कतेमुळे यश…

    मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून टोल, राजापूरमधील टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी

    Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सतत उपस्थित केला जातो. पण महामार्गाचं काम बाकी असलं तरी आता टोला नाका सुरू कऱण्याची तयारी करण्यात आली…

    कारगिल गाजवणारा हिरो भारत-चीन सीमेवर धारातीर्थी, शहीद अजय ढगळेंना मुलीकडून मुखाग्नी

    Indian Army Jawan died in avalanche | शहीद अजय ढगळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोरवणे गावात लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद अजय ढगळे…

    गिरणीच्या बेल्टमध्ये पाय गेला, मशीनमध्ये अडकले, रत्नागिरीच्या गिरणीवाल्या काकांचं निधन

    रत्नागिरी : शहरातील ५७ वर्षीय गिरणीवाले काका अनिल भार्गव पोटफोडे (५७) यांचं निधन झालंय. गिरणीच्या पट्ट्यात पाय अडकून ते गंभीर जखमी झाले होते. शनिवारी सायंकाळी उशिरा ही घडली होती. पिठाच्या…

    पक्ष चालवण्यासाठी २५ लाख रुपये द्या, सरकारी कर्मचाऱ्यांकडे खंडणी मागितल्याने खळबळ

    रत्नागिरी : खेड भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांकडे पक्षनिधीच्या नावाखाली तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खंडणीची मागणी पूर्ण न केल्याने भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन धक्काबुक्की…