• Sat. Jun 27th, 2026

    मनोज जरांगे पाटील

    • Home
    • मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

    मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

    छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा…

    कुणबी नोंदीची व्यापक छाननी होणार, मराठा आरक्षणाच्या बैठकीत काय ठरलं?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची मुंबईत सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीला मनोज जरांगे यांच्या वतीने पाच जणांचे शिष्टमंडळ शहरातून व्हिडिओ…

    मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रं मिळाली तरी फायदा नाही,ओबीसी आरक्षणासाठी ही अट महत्त्वाची

    मुंबई: राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावी, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण करत राज्य सरकारला कोंडीत पकडले होते. तब्बल नऊ दिवस उपोषण केल्यानंतर राज्य…

    मराठा आरक्षण मिळेपर्यंत एवढी एक गोष्ट करायची नाही, मनोज जरांगेंची सरकारला महत्त्वाची अट

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारची कोंडी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी आपले उपोषण स्थगित केले. राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिन्यांची मुदत देऊ…

    कोंडी फोडणारा नवा संकटमोचक! जरांगे पाटील उपोषण मागे घेण्यास कसे तयार झाले? वाचा INSIDE STORY

    जालना : मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुरुवारी आपण उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. आरक्षणासाठी राज्य सरकारला २ जानेवारीपर्यंतची मुदत देत असल्याचं सांगत…

    फार बोलू नका, असा निरोप आलाय; आपण ठरवलं तर ५ मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद होईल: मनोज जरांगे

    म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘सर्वपक्षीय बैठकीत काय चर्चा झाली हे माहीत करून घेण्याची आपली अजिबात इच्छा नाही. कोणताच पक्ष मराठ्यांचा नाही, हे आतून सगळेच एक आहेत, मराठ्यांना वेड्यात काढत आहेत’,…

    राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकलीच पाहिजे, सर्वपक्षीयांचं एकमत; मनोज जरांगेंना नवी विनंती

    मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीयांनी कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर…

    मराठा आरक्षणाच्या नावाखाली केवळ पोकळ बैठकांचं सत्र चाललंय; संभाजीराजे छत्रपती कडाडले

    मुंबई: कायद्याच्या कसोटीवर शाश्वत टिकणाऱ्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा, असा ठराव मुंबईतील सर्वपक्षीय बैठकीत एकमताने मंजूर झाला. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी झालेल्या बैठकीवेळी हा…

    काड्या करू नका, चर्चेला अंतरवाली सराटीत या, मराठे तुम्हाला अडवणार नाहीत : जरांगे पाटील

    आंतरवाली सराटी, जालना : सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारने आपल्याकडे वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. सरकार आत्ता सांगत आहेत की त्यांना वेळ हवा आहे. कशासाठी आणि किती वेळ…

    उपमुख्यमंत्र्यांचा दगाफटका करण्याचा डाव असू शकतो; मनोज जरांगेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

    जालना: बीडमध्ये मराठा आंदोलकांवर पोलिसांनी ३०७ कलमातंर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यावरुन त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीडमध्ये साखळी उपोषणाला बसलेल्या…

    You missed