• Thu. Mar 12th, 2026

    maharashtra farmers

    • Home
    • Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले

    Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•20 Oct 2025, 2:15 pm बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते.…

    ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

    Maharashtra Times•6 Oct 2025, 10:01 am शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. अन्यथा सरकारमधील नेत्यांची दिवाळी चांगली होऊ देणार नाही असा इशारा दिला. ओला…

    महाराष्ट्र कर्मभूमी म्हणणाऱ्या कलाकारांना आवाहन, हिंदवी पाटील पोहोचली पूरग्रस्तांच्या मदतीला

    Maharashtra Times•4 Oct 2025, 9:10 am सोलापुरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नृत्यांगना हिंदवी पाटील देखील धावून आली. हिंदवी पाटीलने सोलापूरच्या सिंदखेड गावात जाऊन पूरग्रस्तांना मदत…

    Ajit Pawar | बारामतीकरांनी तेव्हा ऐकलं नाही, आम्ही गप्प बसलो! मतचोरीवरून अजित पवार आक्रमक

    Maharashtra Times•3 Oct 2025, 9:37 am महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले.यावेळी पवारांनी मत चोरीच्या आरोपांवरून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.लोकसभेवेळी आम्ही…

    पावसानं तोंडचा घास पळवला, केळी, सोयाबीनचं नुकसान; कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची विनंती

    ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतीसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खरीपसह वार्षिक ऊस, केळी व हळदीचे पिकेही पाण्याखाली गेली आहेत. शासनाची तुटपुंजी मदत मिळत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत. आमची…

    राज्यात पावसाचा हाहाकार, शेतकरी अडचणीत; पंतप्रधान मदत करणार, अजित पवारांचा शब्द

    Maharashtra Times•27 Sep 2025, 11:26 am राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर केला आहे. पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ही परिस्थिती सावरण्याकरता राज्य सरकारचा प्रयत्न…

    दीपावलीआधी शेतकऱ्यांना कशी मदत होईल ही काळजी सरकारकडून घेतली जाईल : कृषीमंत्री

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Sep 2025, 7:58 pm कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अतिवृष्टी, पंचनामे आणि नुकसान भरपाईवर भाष्य केलं.ते म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचा…

    पत्ते, वादग्रस्त विधानांमुळे कृषीमंत्री अडचणीत, कोकाटेंचा राजीनामा घ्यावा? शेतकऱ्यांना काय वाटतं?

    Maharashtra Times•23 Jul 2025, 8:22 pm कृषिमंत्री माणिकराव कोकाटे या ना त्या कारणावरून सातत्याने चर्चेत येत आहेत. नुकताच विधानसभेमध्ये कोकाटे पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यानंतर माणिकराव कोकाटेंच्या…

    शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

    Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच. अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. devendra fadnavis (फोटो–…

    Bacchu Kadu | मालाला भाव नाही, शेतकरीही विभागलेले; शेतकऱ्याने बच्चू कडूंकडे व्यथा मांडली

    प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान बच्चू कडू शेतकऱ्यांशी संवाद साधताना देखील दिसत आहेत. काळी दौ. मार्गावर शेतकरी मांगीलाल जाधव यांच्याशी बच्चू कडूंची…

    You missed