• Wed. Jun 24th, 2026

    maharashtra farmers

    • Home
    • मुख्यमंत्री होणं मनात नव्हतं, शेतीतलं कळत नसलं तरी शेतकरी कळतो, उद्धव ठाकरेंचं भावनिक उत्तर

    मुख्यमंत्री होणं मनात नव्हतं, शेतीतलं कळत नसलं तरी शेतकरी कळतो, उद्धव ठाकरेंचं भावनिक उत्तर

    Maharashtra Times•7 Nov 2025, 8:26 am Follow माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी (६ नोव्हें.) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी लोहा तालुक्यातील पार्डी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांशी बोलताना…

    निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचा शब्द, शेतकऱ्यांशी बेईमानी; वडेट्टीवार अजित पवारांवर संतापले

    Maharashtra Times•1 Nov 2025, 11:37 am Follow आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बोगस मतदानाच्या आरोपावरून विरोधक निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधताहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी…

    Ajit Pawar | जमीन पाच एकर आणि ऊस हजार टन? अजित पवार म्हणाले तपासणी करणार

    Maharashtra Times•31 Oct 2025, 7:52 pm Follow माळेगाव सहकारी साखर कारखाना गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आलाय.गळीत हंगामाचे मोळीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे…

    कर्जमाफीसाठी महाएल्गार, सरकारकडून चर्चेसाठी विनंती, बच्चू कडू काय म्हणाले?

    Maharashtra Times•30 Oct 2025, 12:14 pm शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९…

    पंजाबमधील शेतकऱ्यांप्रमाणेच आम्हीही तयारीने आलोय; बच्चूभाऊंसोबतच्या शेतकऱ्यांचा निर्धार!

    बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णयआंदोलन स्थळ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रिकामे करण्याचा आदेशस्वतःहून (सुओ मोटो) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयाने आदेश दिलाआंदोलनासाठी केवळ २४ तासांची परवानगी देण्यात आली…

    काळजी करू नका, मदत मिळणारच! कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकऱ्यांना आधार

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•21 Oct 2025, 3:08 pm अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटातून बाहेर पडण्यास शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असे आश्वासन सरकारकडून देण्यात आलेले. अद्याप अनेकांना…

    Bacchu Kadu | कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; बच्चू कडू संतापले

    Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•20 Oct 2025, 2:15 pm बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर, दीपक केदार इ. उपस्थित होते.…

    ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

    Maharashtra Times•6 Oct 2025, 10:01 am शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. अन्यथा सरकारमधील नेत्यांची दिवाळी चांगली होऊ देणार नाही असा इशारा दिला. ओला…

    महाराष्ट्र कर्मभूमी म्हणणाऱ्या कलाकारांना आवाहन, हिंदवी पाटील पोहोचली पूरग्रस्तांच्या मदतीला

    Maharashtra Times•4 Oct 2025, 9:10 am सोलापुरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नृत्यांगना हिंदवी पाटील देखील धावून आली. हिंदवी पाटीलने सोलापूरच्या सिंदखेड गावात जाऊन पूरग्रस्तांना मदत…

    Ajit Pawar | बारामतीकरांनी तेव्हा ऐकलं नाही, आम्ही गप्प बसलो! मतचोरीवरून अजित पवार आक्रमक

    Maharashtra Times•3 Oct 2025, 9:37 am महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले.यावेळी पवारांनी मत चोरीच्या आरोपांवरून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.लोकसभेवेळी आम्ही…

    You missed