• Sun. Mar 8th, 2026
    Ajit Pawar | बारामतीकरांनी तेव्हा ऐकलं नाही, आम्ही गप्प बसलो! मतचोरीवरून अजित पवार आक्रमक

    Maharashtra Times

    महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले.यावेळी पवारांनी मत चोरीच्या आरोपांवरून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.लोकसभेवेळी आम्ही खुल्या मनाने पराभव मान्य केला, असे अजित पवार म्हणाले.लोकसभेला आम्ही गप्प बसलो, पण खचलो नाही, असेही त्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed