महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले.यावेळी पवारांनी मत चोरीच्या आरोपांवरून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.लोकसभेवेळी आम्ही खुल्या मनाने पराभव मान्य केला, असे अजित पवार म्हणाले.लोकसभेला आम्ही गप्प बसलो, पण खचलो नाही, असेही त्यांनी सांगितले.