• Wed. Mar 11th, 2026
    ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय शेतकऱ्यांना दिलासा नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

    Maharashtra Times

    शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. अन्यथा सरकारमधील नेत्यांची दिवाळी चांगली होऊ देणार नाही असा इशारा दिला. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी देखील सोलापुरात शेट्टींनी व्यक्त केली. हा महापूर नैसर्गिक नव्हे तर मानवनिर्मित संकट होतं असा आरोपही त्यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *