• Thu. Jun 18th, 2026

    निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचा शब्द, शेतकऱ्यांशी बेईमानी; वडेट्टीवार अजित पवारांवर संतापले

    निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफीचा शब्द, शेतकऱ्यांशी बेईमानी; वडेट्टीवार अजित पवारांवर संतापले

    Maharashtra Times

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बोगस मतदानाच्या आरोपावरून विरोधक निवडणूक आयोगावर थेट निशाणा साधताहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर झाल्यासारखा वागत असल्याची टीका त्यांनी केली. अजित पवारांनी कर्जमाफीबाबत केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी समाचार घेतला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed