Devendra Fadnavis: जरांगेंचा इशारा, आरपारची तयारी; मराठ्यांच्या कुणबी प्रमाणपत्रांचं काय? फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
Nagpur News: महाराष्ट्रातील तरुण शिक्षणासाठी कॅनडात गेला, पण नंतर वेगळाच अनुभव; परतीसाठी धडपड, फडणवीस मदतीला धावले!
नागपूर : कॅनडातील व्हॅन्कुव्हर येथे अडकलेल्या जसदीप सिंग ओबेरॉय यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अखेर भारतात पुनरागमन झाले. मुलाच्या परतीची आस लागलेल्या आई-वडिलांनी नागपूर विमानतळावर त्याचे स्वागत केले. मुलगा…
Pune Traffic: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३ मोठे प्रकल्प, फडणवीसांनी कोणते आदेश दिले?
पुणे: पुणे शहरात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता…
Mumbai News : ‘CM देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या सुखदुःखात पाठीशी उभे असणारे एकमेव नेतृत्व’; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचं प्रतिपादन
BJP Ravindra Chavhan : पीक कर्जमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने भाजप किसान मोर्चाने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सोहळा पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(फोटो–…
Siya Goyal: ‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी लोहगडावर झुंबड; आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, काय मागणी केली?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात साहसी पर्यटक केवळ ‘सिया पॉइंट’ पहायचे म्हणून येत आहेत. लोहगडाची अशा घटनेमुळे बदनामी होत असून ‘सिया पॉइंट’ हे नाव इंटरनेटवर लोकेशन म्हणूनही प्रसिद्धी…
नाशिकमधील धर्मांतरण प्रकरण विधिमंडळात गाजलं, TCS कंपनीबद्दल खुलासा करताना फडणवीस काय म्हणाले?
मुंबई : नाशिक येथील टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक व मानसिक शोषणाच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. अशातच आज…
Electricity News: राज्यात सध्या कुठेही लोडशेडिंग नाही! मुख्यमंत्र्यांचा थेट सभागृहात दावा, वीज पुरवठ्याबद्दल नेमकं काय म्हणाले?
मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वीजेच्या टंचाईमुळे भारनियमन केलं जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यात सध्या कोणतेही भारनियमन केले जात नसल्याचा दावा केला आहे. सध्या वीजेची कोणतीही टंचाई नसून…
Maharashtra Water Crisis: पाण्याचा जपून वापर करा! मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राज्यातील पाणीसाठा 25 टक्क्यांवर
मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर परिस्थिती ओढावली असून, त्याचे पडसाद मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. प्राप्त माहितीनुसार राज्यातील धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, बैठकीत…
Abhijeet Dipke: राजकीय पक्ष काढणार नाही; विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत राहणार, दीपके यांची भूमिका
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: प्रत्येकालाच राजकारणात यावे लागत असेल तर ज्यांना निवडून दिले ते काय करत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारवर टीका केली. अभिजीत दीपके(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Jayant Patil: राज्यातील स्मार्ट मीटर योजनेला स्थगिती द्या! जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Jayant Patil: सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचा दावा पाटील यांनी निवेदन देताना केला. स्मार्ट मीटर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यातील वाढीव…