• Sat. Mar 7th, 2026
    सरकारचा एकही कार्यक्रम यशस्वी होणार नाही; धनगर समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत पहिल्याच…कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र दहा वर्षांनंतरही तो निर्णय झालेला नाही. जालना येथे बोराडे आमरण उपोषणाला बसले असून आज २२ सप्टेंबर रोजी…राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं देण्यात आली. धनगर समाज बांधवांचा अंत पाहू नये, वेळ पडली तर आमच्या मेंढ्या…मुंबई जाम करतील असा इशारा देखील यावेळी धनगर बांधवांनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed