• Wed. Sep 9th, 2026

पुढील दोन वर्षात किमान १० लाख लोकांना घर मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील : प्रताप सरनाईक

पुढील दोन वर्षात किमान १० लाख लोकांना घर मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील : प्रताप सरनाईक

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत सर्वसामान्य जनतेला घर घेणं परवडत नाही. गोरगरीब जनतेला देखील घरं मिळालं पाहिजे या मताचं राज्य सरकार आहे. यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करतायंत. पुढील दोन वर्षात किमान दहा लाख लोकांना घर मिळाली पाहिजेत…अशा प्रकारच्या योजना राज्य सरकार राबवत आहे. आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed