मुंबईतील कांदिवली पश्चिममध्ये भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
मुंबई: मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर बिल्डिंगमधील ग्राऊंड फ्लोअरला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेत दोघांचा मृत्यू…
मराठा आरक्षण: राजकीय नेत्यांना गावबंदीचं लोण साताऱ्यात, वडूथ गावात पहिली ठिणगी
सातारा : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील पहिली ठिणगी वडूथ गावात पडली असून, सातारा…
दीक्षाभूमीच्या इंचा इंचावर पोलिसांची नजर, ४४ सीसीटीव्ही, ८३१ पोलिस तैनात, कारण…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांची गोळा होतात. या परिसरातील हालचालींवर बारिक नजर ठेवण्यासाठी या परिसरात तब्बल ४४ सीसीटीव्ही लावण्यात आलेत. दीक्षाभूमी व आसपासच्या परिसरातील प्रत्येक फुटावर…
कॅन्सर शेवटच्या टप्प्यात जगण्याची इच्छा कायम, ५९ वर्षीय कल्पनाताईंची प्रेरणादायी संघर्षकथा
पुणे : कॅन्सरचा आजार म्हंटल की मृत्यू असं समजलं जातं, परंतु अशा अवस्थेत देखील एखाद्या व्यक्तीची जगण्याची उमेद जर असेल तर मृत्यू देखील काही काळ थांबू शकतो. अशीच एक ५९…
महाराष्ट्राच्या अग्निवीराला वीरमरण; सियाचीनमध्ये बजावत होते कर्तव्य, देश सेवेचे स्वप्न अपुरं राहिलं कारण…
बुलढाणा: महाराष्ट्राच्या अग्निविराला सियाचिनमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. अक्षय गवते असं वीरमरण आलेल्या जवानाचं नाव आहे. सियाचिनमधील ग्लेशियरवर कर्तव्य बजावताना प्रकृती ढासळल्यानं अक्षय गवते यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.…
आरक्षणाचा प्रश्न सोडवा, २५ तारखेनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं ओबीसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राजकीय नेत्यांनी जीआर…
सतेज पाटील मैत्रीसाठी धनंजय महाडिक युतीच्या कारणामुळं आले, हसन मुश्रीफांनी टायमिंग साधलं…
कोल्हापूर: कोल्हापूर आणि कोल्हापूरचं राजकारण म्हटलं की सर्वात आधी आठवतो महाडिक आणि पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष… पाटील आणि महाडिक यांच्यातला वाद कोल्हापूरकरांना काय नवा नाही. अगदी ग्रामपंचायती निवडणुकीपासून ते लोकसभा…
पोरांना सोन्यासारखा भाव आला. शाळाच एवढ्या झाल्या आहेत की, पोरं कुठून येणार? : विक्रम काळे
छत्रपती संभाजीनगर:नोकरी टिकवायची असेल तर शिक्षकांनो मुख्याध्यापकांना घेऊन बसा. दहा-दहा रुपयांची वर्गणी गोळा करा, टमटम लावा अन् पोरं शाळेत आणा, असा सल्ला शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांना दिला. शाळेचा…
नंदुरबारमध्ये भीषण आग.. ट्रान्सफार्मचा विस्फोट, महापारेषण विद्युत केंद्रात अग्नितांडव
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विसरवाडी १३२ के. व्ही. उपकेंद्रात भीषण आग लागली आहे. शेजारी दोन पेट्रोल पंप असल्याने स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. उपकेंद्रात लागलेल्या आगीने क्षणात…
न्याय देणार नसाल तर २०२४ आमच्या हातात, गुलाबराव पाटलांना कुणी दिला इशारा, काय घडलं?
जळगाव: न्याय देणं तुमच्या हातात आहे, न्याय द्यायचा नसेल तर तस सांगा पण विसरू नका २०२४ ची निवडणूक मग आमच्या हातात आहे,असा इशारा जळगावातील कोळी बांधवांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना…