• Sat. Sep 21st, 2024

देवेंद्र फडणवीस

  • Home
  • महापालिका निवडणुका कधी लागणार, बावनकुळेंनी भाजपच्या बैठकीत उत्तर सांगितलं

महापालिका निवडणुका कधी लागणार, बावनकुळेंनी भाजपच्या बैठकीत उत्तर सांगितलं

पुणे :राज्यातील अनेक महानगर पालिकांची मुदत संपून वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यात पुणे महापालिकेवर देखील वर्षभरापेक्षा अधिक काळापासून प्रशासकराज आहे. महापालिकेच्या निवडणुका नक्की कधी होणार ? याची प्रतीक्षा सर्वंक्षीय…

पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान

रत्नागिरी : ‘काल एक महाभाग’ असा उल्लेख करत रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं शरद पवार यांनी म्हटले. मात्र त्यानंतर दोन तासांनी अजितदादांनी दम दिल्यावर…

महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच वीर सावरकरांचे माफीपत्र: देवेंद्र फडणवीस

मुंबई: महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिले होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर…

शिंदेंच्या शिलेदाराच्या मनात नक्की काय ? पक्का शिवसैनिक म्हणत थेट संजय राऊतांची स्तुती

पुणे : खासदार संजय राऊत यांना पंजाब, हरियाणामध्ये दहशत असलेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याचा धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन…

छत्रपती संभाजीनगरच्या घटनेत फडणवीस कराडांचा हात, खैरेंचा आरोप, उपमुख्यमंत्री म्हणाले…

छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद सुरु झाल्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या राड्यामध्ये झालं. या राड्यातील समाजकंटकांनी पोलिसांच्या ८ ते १० वाहने जाळली आहे. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून…

गिरीश बापटांना २०१४ मध्येच दिल्लीला जायचं होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी थांबवलं, म्हणाले…

पुणे: तगडा जनसंपर्क, सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध आणि राजकारणात अभावानेच आढळणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपच्या गोटात शोकाकुल…

देवेंद्र फडणवीसांचं अण्णा हजारेंना खास गिफ्ट; अण्णांचा ड्रीम प्रोजेक्ट आता सत्यात उतरणार

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावे जलस्वयंपूर्ण करण्याची योजना जाहीर केली. ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही…

You missed