१०० वर्षांत घडलं नाही, ते आता झालं, पण हा डाग पुसून काढू; कोल्हापुरातून शाहू छत्रपती गरजले!
कोल्हापूर : कोल्हापुरातील धार्मिक एकता दाखवण्यासाठी आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार करण्यासाठी आज हजारो कोल्हापूरकर एकवटले. कोल्हापुरातील नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळाला वंदन करून शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत…
संजय मंडलिकांची भाजपशी जवळीक; सतेज पाटील स्पष्टच म्हणाले, ”आमचं ठरलंय’ हा इतिहास झाला’
कोल्हापूर: लोकसभा जागेसाठी कोल्हापूरमधील दोनपैकी एक जागा लढवावी, अशी भूमिका काँग्रेसने सुद्धा घेतलीय. मात्र, महाविकास आघाडीत सध्या मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी तिन्ही पक्षांची रस्सीखेच जरी सुरू असली तरी तिन्ही पक्षाचे…
नदीत मुलगा बुडताना दिसला; जीवावर उदार होत बालवीराची उडी, पण मृत्यूने दोघांना गाठलं
एक मुलगा बुडत असताना दुसऱ्या मुलानं त्याला वाचवण्याासाठी पंचगंगेत उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं दोघेही बुडाले. त्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी नदीपात्रात सापडले. कोल्हापूर/इचलकरंजी: एक मुलगा नदीत बुडत असल्याचे…
आईचा नदीत बुडून मृत्यू, बातमी ऐकताच लेकानं रुग्णालयात श्वास सोडला; अख्खं कोल्हापूर हळहळलं
जळगाव : आपल्या आईचा मृत्यू झाल्याचे ऐकून दवाखान्यात उपचार घेत असलेल्या मुलाला धक्का लागला आणि त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गोपाळ खंडू पाटील (रा. शिरोळ, तालुका सैनिक…
मुख्यमंत्र्यांची दुआ, त्यामुळे मुलगी वाचली, म्हणून तिचे नाव दुआ ठेवणार; पालकांची कृतज्ञता
कोल्हापूर: आज कोल्हापुरातील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात जिथे सर्वत्र शिट्ट्या आणि घोषणा सुरू होत्या यावेळी एक क्षण असा आला जिथे प्रत्येकाला त्या क्षणाचे कौतुक आणि भावना दाटून आल्या. व्यासपीठावरील…
कोल्हापुरात हिंदू-मुस्लीम भाईचाऱ्याची वीण घट्टच राहिली, शाळेतला हिंदू मित्र इकबालच्या मदतीला
कोल्हापूर: कोल्हापुरात नुकत्याच घडून गेलेल्या दंगलीत सर्वसामान्य आणि कष्टकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच समोर येत असून आता त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदतीचे हात देखील पुढे सरकत आहेत. अशीच एक मदत एका…
कोल्हापूरची दंगल घडली की घडवली? पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत रोहित पवार म्हणाले…
कोल्हापूर : एखादी दंगल झाल्यानंतर सर्वात जास्त सर्वसामान्य नागरिकाचं घर आणि दुकान जळत असतं. कोल्हापूरमध्ये घडलेल्या दंगलीकडे पाहता घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचणे, योग्य बंदोबस्त न ठेवणे आणि समाजात वाद निर्माण…
शिवरायांचा शत्रू तो आपला शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफ
कोल्हापूर:छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजन रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच. त्यामुळे औरंगजेबाचे…
कोल्हापुरातील राड्यामुळे १ हजार कोटी पंचगंगेत बुडाले; इंटरनेट बंदमुळे पाहा किती झालं नुकसान
कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीला रोखण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवली, याचा फार मोठा फटका आर्थिक उलाढालीला बसला. केवळ बँका, पतसंस्थाच नव्हे; तर अनेक दुकानांतील आर्थिक…
कोल्हापूर दंगल: सरकारचा एक निर्णय आणि जिल्ह्यात कोट्यवधीचा फटका, राड्यानंतर नेमकं काय झालं?
कोल्हापूर : कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वातावरण आणखी खराब होऊ नये, यासाठी प्रशासनाने जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा तब्बल ४२ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फार मोठा फटका जिल्ह्यातील आर्थिक…